मरकजमधून परतलेल्या नागरिकांनी तपासणी करा अन्यथा …
औरंगाबाद : दिल्लीतील निजामुद्दीन मरकजनमधून परतलेल्या नागरिकांनी भीती न बाळगता स्वतः हून पुढे या अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिला. दरम्यान औरंगाबादमध्ये कोरोनाचे ११ रुग्ण आढळले असून काल एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादेतील काही नागरिक दिल्ली येथे मरकजमधून जाऊन आल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण आहे. मरकजमधून जाऊन आलेल्या नागरिकांनी पुढे येऊन तपासणी करून घ्यावी असे अवाहन … Read more