मरकजमधून परतलेल्या नागरिकांनी तपासणी करा अन्यथा … 

औरंगाबाद : दिल्लीतील निजामुद्दीन मरकजनमधून परतलेल्या नागरिकांनी भीती न बाळगता स्वतः हून पुढे या अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल  असा इशारा औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिला. दरम्यान औरंगाबादमध्ये कोरोनाचे ११ रुग्ण आढळले असून काल एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला  आहे. औरंगाबादेतील काही नागरिक दिल्ली येथे मरकजमधून जाऊन आल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण आहे. मरकजमधून जाऊन आलेल्या नागरिकांनी पुढे येऊन तपासणी करून घ्यावी असे अवाहन … Read more

औरंगाबादेत नवे ६ कोरोना संशयित रुग्ण

औरंगाबाद : चिकलठाण येथी शासकीय रुग्णालयात (मिनी घाटी) नवे ६ कोरोना संशयित रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. तर सात जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले असून एका कोरोनाबाधितांचा आज दुपारी १२ वाजत मृत्यू झाल्याची माहिती डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली आहे. दरम्यान, चिकलठाणा येथील शासकीय रुग्णालयात एकूण २१० रुग्णाची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ९६ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले … Read more

औरंगाबादेत कोरोनाचा पहिला बळी 

औरंगाबाद : कोरोना विषाणूमुळे जगभरात थैमान घातले असून या विषाणूमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. मागील २४ तासात पुण्यात कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला असून, मराठवाड्यातही कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. तर, औरंगाबादच्या घाटी रुगालयात एका 55 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या रुग्णावर शहरातील घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते.दरम्यान औरंगाबादेत कोरोना विषाणूचे … Read more

राज्यात कोरोना बाधितांची संख्या 38 वर

मुंबई : राज्यात कोरोना बाधितांची संख्या 38 वर पोहोचली आहे. तर देशात 110 जण कोरोनाबाधित आहेत. याबाबत राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत, नगर पालिका निवडणुका 3 महिन्यासाठी पुढे ढकलण्याची शिफारस निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे.  या बाबत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. दरम्यान राज्यातील … Read more

#coronaeffect : ‘बामू’ला 31 मार्च पर्यंत सुटी

औरंगाबाद : कोरोना विषाणूमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सर्व पदव्यूत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयांना 31  मार्च पर्यंत सुट्टी जाहीर केली आहे . मात्र १७ मार्चपासून सुरु होणाऱ्या पदवी परीक्षा तसेच पद्व्यूत्तर  लेखी परीक्षा नियोजित वेळेवरच होणार आहे. याच बरोबर विद्यापीठाचा प्रशासकीय विभाग सुरूच ठेवण्यात येणार … Read more