“रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश”
मुंबई : राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील वाढलेली रुग्णसंख्या आता महिनाभराच्या लॉकडानंतर कमी होताना दिसत आहे. राज्यात सोमवारी आढळून आलेल्या रुग्णंसख्येपेक्षा करोनावर मात करणाऱ्यांची संख्या दुप्पट होती. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, करोनाच्या यश-अपयशावरून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. तसेच ठाकरे सरकारला यावरून सवाल केला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक … Read more