“करोना रुग्णवाढ कायम राहिली तर राज्यात निर्बंध लागणार?”; मंत्री अस्लम शेख यांचा सावधानतेचा इशारा
मुंबई : राज्यात सध्या करोना रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मास्कचा वापर नागरिकांनी करावा असे आवाहन केल्यानंतर आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी करोना रुग्ण वाढल्याने राज्यात पुन्हा निर्बंध येण्याची शक्यता आहे असे म्हटले आहे. राज्यातील करोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना, महाराष्ट्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. … Read more