करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार दरमहा पाच हजार रुपये; ‘या’ राज्य सरकारची मोठी घोषणा
तिरुवनंतपुरम : केरळमध्ये करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या गरीब कुटुंबातील व्यक्तींच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची सर्वात मोठी घोषणा केरळ सरकारने केली आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केरळ सरकारच्या या निर्णयानुसार करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना सध्याच्या आर्थिक मदतीशिवाय अतिरिक्त पाच हजार रुपयांची मदत दिली जाईल. मात्र केरळ सरकारच्या या योजनेत केवळ गरीब … Read more