राज्य सरकार केंद्र सरकारच्या पाया पडायला तयार आहे; राजेश टोपेंचे मोठे विधान
मुंबई – राज्यात गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून ऑक्सिजनचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सर्व प्रकारे नम्र विनंती करायला तयार आहे, पाया पडायलाही तयार आहे. केंद्र सरकारने ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा, असे साकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारला घातले आहे. … Read more