उत्तरप्रदेशात आता लव्ह जिहाद, काऊ टेरर असली नाटके चालणार नाहीत – जयंत चौधारी

नवी दिल्ली – उत्तरप्रदेशातील आगामी निवडणुकीत आता लव्ह जिहाद, काऊ टेरर असे विषय चालणार नाहीत, हे कृत्रिम विषय आहेत हे लोकांच्या लक्षात आले आहे. आता शाश्‍वत विकास आणि शेतकऱ्यांचे विषय महत्वाचे आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे भाजपने केलेली डोळे झाक त्यांना आता महागात पडेल असे राष्ट्रीय लोकदल पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी म्हटले आहे. पश्‍चिम बंगालच्या निवडणुकीनंतर … Read more