साखर उद्योगासाठी ठोस तरतूद नाही- राजू शेट्टी

कोल्हापूर :अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या बजेट वरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या बजेटमध्ये नव असं काहीच नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच साखर उद्योगास संदर्भात देखील कोणतीच ठोस तरतूदी चा निर्णय घेण्यात आलेला नसल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे. तसेच अर्थसंकल्पातील वेगवेगळ्या बाबींवर  घेतलेल्या … Read more