जुन्नरमध्ये पिकांना पाणी द्यायचे कसे? बळीराजाचा सवाल

ओझर – जुन्नर तालुक्‍यात दिवसभर तापमानाचा पारा वाढल्याने तप्त उन्हामुळे पिकांना पाणी देण्याच्या पाळीमध्ये वाढ झाली आहे यामधूनच उगवून आलेल्या पालेभाज्या करपताना दिसत आहेत. पिकांना रात्रीचे पाणी द्यावे तर बिबट्याची भीती व दिवसा पाणी द्यावे तर वीज नाही व त्यातून उन्हाचा तडाखा अशा परिस्थितीत शेतकरी अडकला असून पिकांना पाणी द्यायचे कसे, असा प्रश्‍न त्याच्यापुढे उभा … Read more

हिंगोलीत ढगफुटीसदृश पाऊस, शेकडो हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान; बळीराजा संकटात

हिंगोली – मंगळवारी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्‍यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बोरी सावंत, हापसापूर, टेंभुर्णी, विरेगाव, आरळ, बळेगाव या गावांसह इतर गावांनासुद्धा पावसाचा फटका बसला आहे. अगोदरच पावसाळा एक महिना उशिराने सुरू झाल्याने शेतकरी हैराण झाले होते. त्यात पावसाचा लहरीपणामुळे शेतातील उभी पिकं करपून … Read more

तलावाखालील जमिनीवर चारा पिके घेण्यास मान्यता

मुंबई – राज्यात चालू वर्षी सरासरी पर्जन्यमानापेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे उद्‌भवलेल्या टंचाई सदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी जलाशय आणि तलावाखालील जमिनीचा विनियोग फक्त चारा पिके घेण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पीक पाहणी आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चारा टंचाईवर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय … Read more

PUNE: शेतपिकांच्या नुकसानीपोटी भरपाईचे आदेश

पुणे – जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड, एकूण कमी झालेले पावसाचे प्रमाण यामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील पीकविमा क्षेत्रातील बाजरी, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तूर पिकांसाठी संभाव्य विमा नुकसान भरपाई रकमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी विमा कंपन्यांना दिले आहेत. तीव्र दुष्काळ स्थिती, पावसातील 3-4 आठवड्यापेक्षा … Read more

जर्मनीमध्ये ‘गांजा’च्या शेतीला मान्यता; घराच्या अंगणामध्येही पीक घेता येणार

बर्लिन – जगाच्या पाठीवर बहुतेक देशांमध्ये अमलीद्रव्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शेतीवर आणि उद्योगावर बंदी आहे. अशाप्रकारचा व्यवसाय करणे बेकायदेशीर असून त्याबद्दल शिक्षाही भोगावी लागते. पण आता जर्मन सरकारने आपल्या देशामध्ये गांजाची शेती करणे वैध ठरवले असून सर्वसामान्य नागरिक आपल्या घराच्या किंवा बंगल्याच्या अंगणामध्ये सुद्धा गांजाचे पीक घेऊ शकतील. जर्मनी च्या संसदेमध्ये याबाबतचे विधेयक लवकरच मांडण्यात येणार … Read more

पाऊस आला रेऽऽ !!!! नगर शहरासह उपनगरात पावसाची हजेरी

नगर – मान्सूनपूर्व पावसाने हुलकावणी दिल्याने कडधान्य पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. याचा थेट परिणाम मूग आणि उडीदावर होणार आहे. दरम्यान आज नगर शहरासह उपनगरात काही भागात पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे काहीवेळ दमटपणा जाणवला. ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात वाढ झाली नाही. मात्र, पुढील दोन दिवस मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज होण्याची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात येत … Read more

पुणे जिल्हा : पाण्याविना पिके करपली

इंदापूरच्या पश्‍चिम भागात विजेचा खेळखंडोबा : सहा तासांत अनेक वेळा “बत्तीगुल’ भवानीनगर/लासुर्णे : इंदापूर तालुक्‍यातील पश्‍चिम भागात सुरू असलेल्या विजेच्या लंपडावामुळे शेतातील उभी पिके जळू लागले आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून विजेचा लपंडाव कधी थांबणार, असा संतप्त सवाल उपस्तित केला जात आहे. दिवसातून सकाळी सात ते दुपारी एक अशी फक्‍त सहा तास वीज शेतकऱ्यांना … Read more

शहरासह उपनगरात अवकाळी पावसाने झोडपले

नगर – शहराला आज पुन्हा एकदा पावसाने झोडपले. सावेडी, केडगाव उपनगरांत गारांसह पाऊस कोसळला. दुपारच्या दरम्यान पावसाला सुरवात झाली. त्यानंतर सुमारे एक तास जोरदार पाऊस झाला. वीजपुरवठाही खंडित होता. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. नगर शहरासह जिल्ह्याला गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, त्याचबरोबर इतर पिकांचे नुकसान झाले. मुख्यमंत्री एकनाथ … Read more

राहुरी तालुक्‍याला अवकाळीने झोडपले; वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली

राहुरी – राहुरी व परिसरात अवकाळी पावसाने सायंकाळी पाचच्या सुमारास हजेरी लावली. विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाटासह अर्धा तास जोरदार पाऊस झाला. पावसापेक्षा वाऱ्याचा वेग अधिक होता. तीव्रतेने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या स्वस्तिक चौक (डॉक्‍टर भळगट हॉस्पिटल) जवळ दोन महाकाय वृक्ष उन्मळून पडले. एक सुबाभळ आणि एक ग्रीन ट्री नावाची ही सुमारे 80 ते 90 वर्षांपूर्वीची … Read more

शेतकऱ्यांचे रेकॉर्ड कायमस्वरुपी जतन करा; पद्माकांत कुदळे यांची तहसीलदारांकडे मागणी

कोपरगाव -आस्मानी व सुल्तानी संकटामुळे शेतमालाचे नुकसान झाल्यास त्यांना शासनाकडून वेळोवेळी मदत दिली जाते. मदत करताना प्रत्येक वेळी कागदपत्रे जमा करण्यास सांगितली जातात. वारंवार तीच कागदपत्रे जमा करताना शेतकऱ्यांची दमछाक होते. तालुक्‍यातील सर्व शेतकऱ्यांचे रेकॉर्ड कायमस्वरुपी जतन करून शासनाच्या विविध योजना तसेच शासन मदत वेळेवर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. यामुळे शेतकऱ्यांवरील ताण कमी करून त्यांना दिलासा मिळेल, … Read more