हेल्दी पावसाळा : आपला पावसाळा हेल्दी व्हावा यासाठी काही टीप्स…

उन्हाळ्याच्या काळात उष्णता सहन केल्यानंतर, पावसामुळे भरपूर आराम मिळतो, परंतु हवामानातील या बदलाबरोबरच या हंगामात आजारही होतात. म्हणूनच, सर्दी, खोकला, फ्लू आणि इतर विषाणूजन्य संसर्ग टाळण्यासाठी आपण अतिरिक्त खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. कोविड 19 मुळे पसरलेल्या साथीच्या आजारांमुळे भारताची सुरू असलेली लढाई, पावसाळ्याच्या सुरुवातीस लोकांना संसर्ग होण्याचा अतिरिक्‍त धोका वाढतो. सर्दी, खोकला, फ्लू आणि इतर … Read more

पुणे | आदिवासी कला, संस्कृतीला आपलेसे करणे आवश्यक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “आदिवासींची कला, संस्कृती वगळून विश्वात्मक कल्याणाचा विचार करणे अशक्य आहे. जंगलातल्या आदिवासी संस्कृतीला बाहेरच्या जगाशी जोडून घेणे, आदिवासींना आपलेसे करणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. आदिवासी कला, संस्कृतीकडे दुर्लक्ष करणे ही नेत्यांनी समाजाशी केलेली बेईमानी आहे, असा आरोपही त्यांनी केला. … Read more

पिंपरी | आदिवासी विरांगणा महाराणी दुर्गावती वाचनालयाचे उद्घाटन

पिंपळे गुरव, (वार्ताहर) – पिंपळे गुरव कला, क्रीडा, संस्कार, संस्कृती समितीच्या माध्यमातून मुख्य बस स्थानकावर आदिवासी विरांगणा महाराणी दुर्गावती वाचनालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. वाचनालय फलकाचे अनावरण पीएमपीएमएलचे पिंपरी आगार प्रमुख भास्कर दहातोंडे यांनी फीत कापून केले. डॉ. धीरज जंगले उपस्थित होते.सुनीता कोळप व माधवी मुळूक यांनी स्वागत केले. समितीचे संस्थापक अध्यक्ष विष्णू शेळके यांनी … Read more

तुम्ही सुद्धा रात्री जेवण उशिरा घेता, तर ‘ही’ स्पेशल बातमी नक्की वाचा…

प्रत्येक कुटुंबातील रात्रीचे जेवण हे खरे म्हणजे एक कौटुंबिक स्नेहभोजन व्हायला हवे. कारण दिवसभर कामाच्या निमित्याने बाहेर असणारी माणसे साधारणपणे ह्या एकाच वेळी घरात एकत्र येत असतात. तेव्हा सर्वांनी एकत्र यावे एकत्र बसून जेवावे, परस्परांमध्ये त्या निमित्याने सुख संवाद साधला जावा, या गोष्टी रात्रीच्या एकत्र भोजन घ्यावे अथवा व्हावे ह्या कल्पने मागचा हेतू असतो. रात्रीचे … Read more

वाचन संस्कृतिच्या संवर्धनासाठी ‘पुणे पुस्तक परिक्रमा’

पुणे – राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि पुणे पुस्तक महोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुणे पुस्तक परिक्रमा’ या अभियानाचे उद्घाटन माजी राज्यसभा खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करण्यात आले. यावेळी कुलगुरु सुरेश गोसावी, प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे, पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, सल्लागार समितीचे सदस्य राजशेखर जोशी … Read more

नगर | महासंस्कृती महोत्सवातुन आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी होईल मदत

नगर, (प्रतिनिधी) – वैविध्यपूर्ण अशा भारतीय संस्कृतीच्या धाग्याने आपला देश बांधला गेला आहे. राज्यालाही या सांस्कृतिक वारशाची मोठी परंपरा आहे. महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातुन आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी निश्चित मदत होईल, असा विश्वास राज्याचे महसुल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. शहरातील भिस्तबाग महल, सावेडी येथे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग … Read more

सातारा : ग्रंथ महोत्सवात घडले महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन

शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त कलाविष्कार सातारा : जिल्हा ग्रंथ महोत्सवाच्या साहित्यिक डॉक्टर विश्वास मेहेंदळे नगरीत रविवारी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी राज्याच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवले. तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात उत्स्फूर्त कलाविष्कार पाहायला मिळाले. यामध्ये 19 शाळांनीभाग घेतला होता. उत्कृष्ट नेपथ्य आणि तालबद्ध पदन्यासाने विद्यार्थ्यांनी रसिक प्रेक्षकांना थिरकायला लावले. ग्रंथ महोत्सवात रविवारच्या सुट्टीमुळे गर्दी दिसून … Read more

नगर : मुलांमध्ये दिवसेंदिवस संंस्काराचा अभाव वाढत चालला – पोलीस निरीक्षक करे

अकोले – पालक व मुलांमध्ये मैत्रीचे, प्रेमाचे नाते निर्माण झाले पाहिजे. मुलांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे. दिवसेंदिवस संस्काराचा अभाव होत चालला आहे. निर्भीड, ज्ञानी सुसंस्कारी पिढी घडविण्यासाठी चांगली संगतही महत्वाची आहे. मुलांनीही चांगले शिक्षण घेत कष्ट व मेहनतीने आपल्या करिअरचे नियोजन करावे, असे आवाहन अकोलेचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी केले. मॉडर्न हायस्कूल ज्यु. कॉलेज आर्टस् … Read more

पुणे जिल्हा : नारायणगावच्या संस्कृतीला तडा नको

गावगाड्यासाठी आज मतदान जनतेशी प्रामाणिक राहणेच गरजेचे नारायणगाव : जुन्नर तालुक्‍यातील नारायणगाव ग्रामपंचायतीसाठी रविवारी (दि. 5) मतदान पार पडत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत गेले आठ दिवस श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनल व श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनल कडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. निवडणुका म्हटल्या की, आरोप प्रत्यारोप होणे स्वाभाविक आहे; परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची … Read more

शिराळा येथील नागपंचमीबाबत सरकार मार्ग काढेल

शिराळा – परंपरागत चालत आलेल्या गोष्टी सरकारने जपल्या पाहिजेत. भाजप सरकार हे संस्कृतीला जपणारे सरकार आहे. शिराळ्यात नागाला कोणत्याही प्रकारे इजा केली जात नाही, अथवा मारले जात नाही. त्यामुळे राज्य सरकार यावर मार्ग काढेल, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली. शिराळा येथे प्रहार संघटनेचे शिराळा तालुकाध्यक्ष श्रीराम नांगरे यांच्या घरी आ. बच्चू कडू यांनी … Read more