‘2024 मध्ये राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत’

नवी दिल्ली – भारत जोडो यात्रेत सहभागी असलेले काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील का, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “आता हे तर 2024 मध्येच कळेल , पण जर विचारले तर आमचे राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत अशी आमची इच्छा आहे.’   “ये तो 2024 तय करेगा, … Read more

‘नितीन गडकरी असोत, राजनाथ सिंह भारत जोडो यात्रेत सहभागी…’

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा देशाची राजधानी दिल्लीत दाखल झाली, असून पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा शनिवारी यात्रेत सामील झाले. यात्रेदरम्यान राहुल गांधी म्हणाले की, भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून ते द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडण्यासाठी आले आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते जयराम … Read more

‘भारत जोडो यात्रा’ दिल्लीत दाखल; सोनिया गांधींचा यात्रेत सहभाग, प्रियांका गांधींनी पतीसह लावली हजेरी

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाता सुरू असलेली ‘भारत जोडो यात्रा’ देशाची राजधानी दिल्लीत मोठ्या दिमाखात दाखल झाली आहे. या यात्रेने आज सकाळी बदरपूर सीमेवरून दिल्लीत प्रवेश केला आहे. यावेळी या यात्रेत काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनीदेखील सहभाग घेतला असल्याचे पाहायला मिळाले. ‘भारत जोडो यात्रा’ सकाळी साडेदहा वाजता जयदेव आश्रम, आश्रम … Read more

चिंताजनक! नागपुरात नायलॉन मांजाने कापला प्राध्यापकाचा गळा

नागपूर : नागपूमध्ये पुन्हा एक दुचाकीस्वार नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.  गळ्यात नायलॉन मांजा अडकल्यामुळे प्राध्यापकाचा जीव जाता-जाता वाचला. डॉ. राजेश क्षीरसागर असे जखमी झालेल्या प्राध्यपकांचे नाव आहे. डॉ. राजेश क्षीरसागर हे आपल्या दुचाकीवरून उड्डाणपुलावर जात असताना त्यांच्या गळ्यात मांजा अडकला. यात क्षीरसागर यांच्या गळ्याला आणि उजव्या हाताच्या दोन बोटांना गंभीर दुखापत … Read more

अदर पूनावाला म्हणाले,”आता ‘कोविशील्ड’ लसीचे उत्पादन ५० टक्क्यांनी कमी करणार; कारण….

नवी दिल्ली : देशात एकीकडे करोनाच्या नव्या व्हेरियंट म्हणजेच ओमायक्रॉनने जगाची चिंता वाढवली आहे. तर दुसरीकडे लसीकरणाचा वेग देखील वाढवण्याचा सल्ला तज्ज्ञ मंडळी देत आहेत. या सर्व घडामोडीत आता आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड लसीचे उत्पादन ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सीरमचे सीईओ अदार … Read more

#video: अन् मंत्री महोदयांनी चक्क तोंडानेच कापली उद्घाटनाची रिबीन; पहा व्हिडीओ

इस्लामाबाद: सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातच सध्या आणखी एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात एका मंत्री महोदयांनी चक्क आपल्या दातांनी उद्घाटनाची रिबीन कापली आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानचे मंत्री फयाज उल हसन चौहान यांचा आहे. एका दुकानाच्या उद्घाटनासाठी फयाज हसन चौहान आले होते. Me opening ketchup sachet with scissors right in … Read more

धक्कादायक! डॉक्टर पतीने ‘या’ कारणामुळे पत्नीचे चाकूने कापले केस; तक्रारीनंतर पतीला अटक

पुणे :  बहिणीच्या लग्नाला जाण्याबाबत विचारणा केल्यानंतर डॉक्टर पतीने डॉक्टर पत्नीचे चाकूने केस कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात घडली. या प्रकरणी डॉक्टर पतीला विश्रांतवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या डॉ. रवी दिगंबर धादवड (रा. तिरूपती रेसीडेन्सी, मुंजोबा वस्ती, धानोरी, विश्रांतवाडी) याला अटक केली आहे. बहिणीच्या लग्नाला जाण्याबाबत विचारणा केल्यानंतर डॉक्टर पतीने … Read more

पुणे: ‘रडार’ यंत्रणा कात टाकणार

विस्तार केल्यानंतर हवामान अंदाज आणखी अचूक पुणे – राज्यात पावसाचा वेध घेणाऱ्या “रडार’ यंत्रणेचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यानुसार हवामान विभागातर्फे राज्यातील रत्नागिरी, बोरिवली तसेच कर्नाटकात मंगळुरू येथे रडार बसवण्यात येणार आहे. तर, भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था अर्थात “आयआयटीएम’तर्फे कोकण आणि मुंबई येथे चार रडार बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे पावसाचा अचूक वेध घेण्यासाठी मोठी मदत … Read more

गळा चिरल्यावर जीव गेला नाही…मग मारली दुसऱ्या मजल्यावरुन उडी

पुणे – विश्रांतवाडी परिसरातील एका तरुणाने स्वतःचा गळा धारधार शस्त्राने चिरून, अंगावर जखमा करून घेतल्या. त्यानंतर देखील जीव जात नसल्यामुळे इमारतीच्या टेरेसवरून खाली उडी मारून आत्महत्या केली. राहुल रामा सूर्यवंशी (32, मूळ रा. दगडवाडी, ता. निलंगा, जि. लातूर, सध्या रा. कस्तुरभा सोसायटी, विश्रांतवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली … Read more

थकबाकीबाबत अन्यायकारकरित्या वीज जोड कापण्यात येणार नाही

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची स्पष्ट ग्वाही मुंबई : जूनमध्ये मागील तीन महिन्यातील एकूण वापराचे बिल आल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. लॉकडाऊन कालावधीत आधीच आर्थिक विंवचनेत अडकलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी वाढीव वीजबिलाबाबतच्या तक्रारीची पडताळणी करून शंकानिरसन केल्याशिवाय थकित वीजबिलप्रकरणी कारवाई करण्यात येणार नाही. अन्यायकारकरित्या कोणाचीही वीजजोडणी कापली जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही ऊर्जामंत्री डॉ. नितीन … Read more