पुणे | … आता फक्त कायद्याचाच पॅटर्न

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात झालेल्या गोळीबारांच्या सलग चार घटनांवर दैनिक “प्रभात’ने “नागपूर पॅटर्न चालेना, मुळशी पॅटर्न मात्र जोरात’ असे खरमरीत वृत्त प्रकाशित केले होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याची गांभीर्याने दखल घेतली आहे. शहरातील सराईत तसेच नवोदित गुन्हेगारांच्या नाड्या आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. त्यांनी “पुण्यात आता फक्त कायद्याचाच पॅटर्न चालणार’ असे स्पष्ट … Read more

Pune: रक्तदानातून जपले सामाजिक भान…

पुणे –  “दान करा रक्ताचे, वाचेल आयुष्य एखाद्याचे’, या दैनिक “प्रभात’ने केलेल्या आवाहनाला तरुण-तरुणींसह महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शनिवारी (दि. 6) दैनिक “प्रभात’ कार्यालयात आयोजित शिबिरात सुमारे 131 दात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. यात विशेषत: तरुणांचा मोठा सहभाग होता. या उपक्रमास शहरातील मान्यवरांसह पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी भेट देत दैनिक “प्रभात’ने आयोजित केलेल्या … Read more

Pune: दैनिक ‘प्रभात’तर्फे आज रक्तदान शिबिराचे आयोजन

पुणे – रक्तदान हे सर्वांत श्रेष्ठदान तर आहेच, परंतु ती देशसेवाही आहे. रक्त देऊन आपण एखाद्या व्यक्तीला जीवनदानही देत असतो, ही बाब आपल्या आयुष्यात खूप श्रेष्ठ ठरते, त्यामुळेच ही सामाजिक जाणीव आणि गरज लक्षात घेऊन दैनिक ‘प्रभात’ने दि.६ एप्रिलला रक्तदान शिबिराचा संकल्प केला आहे. हे शिबिर दैनिक “प्रभात’च्या नारायण पेठ, येथील कार्यालयात होणार आहे, यामध्ये … Read more

nagar | कोल्हार खुर्दमध्ये ५ व्या दिवशीच पाणी

कोल्हार, (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द- चिंचोलीच्या संयुक्त जलजीवन मिशन योजनेचे काम रखडल्यामुळे कोल्हार खुर्द येथे भीषण पाणी टंचाईचे वृत्त दैनिक प्रभातमधून प्रसारित करण्यात आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत १० दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्याला विराम देत अवघ्या ५ व्या दिवशी ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी दैनिक प्रभातचे आभार मानले. राहुरी … Read more

पिंपरी | महापालिकेने केली चेंबरची दुरुस्ती

नेहरुनगर, (वार्ताहर) – खराळवाडी ते साई चौक भुयारी मार्ग परिसरात मागील काही दिवसांपूर्वी चेंबर तुटल्याने वाहनचालक व नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता. याबाबत दैनिक प्रभातने वृत्त प्रसिद्ध करताच महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने येथील चेंबरची दुरुस्ती करण्यात आली. खराळवाडी ते साई चौक हा रहदारीचा मार्ग आहे. येथून नागरिकांसह वाहनचालकांचा मोठी वर्दळ असते. परंतु चेंबर तुटल्याने … Read more

नेवासा: दैनिक प्रभात आणि वकील बांधवाचे ऋणानुबंध आजही कायम – जेष्ठ विधिज्ञ आर.आर. येळवंडे

नेवासा  – दैनिक प्रभात आणि वकील बांधवांच्या नात्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वेगळे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे दैनिक प्रभातशी वकील बांधवांची एक वेगळी नाळ जुळलेली आहे. वकील बांधवांना दैनिक प्रभात परिवार आणि वकील मंडळी हा नेहमी एकच आपला परिवार वाटत असल्याचे गौरोद्गार नेवासा न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ आर.आर.येळवंडे यांनी काढले. दैनिक प्रभात परिवाराच्यावतीने वकील बांधवांना वकील डायरीचे वाटप … Read more

लक्षवेधी : वित्तीय क्षेत्रावर शिस्तीचा बडगा

– नंदिनी आत्मसिद्ध जागतिक महासत्तादेखील वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांच्या बेशिस्तीमुळे महासंकटात सापडल्या होत्या. त्यामुळे वित्त सेवा क्षेत्राचे नियमन करणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या या टर्ममधील अखेरच्या केंद्रीय अर्थसंकल्पाची तयारी सुरू झाली आहे. प्रत्येक विभागाच्या गरजा व मागण्या विचारात घेणे, उत्पन्नाचा अदमास घेणे आणि त्यानुसार अर्थसंकल्प तयार करणे, ही जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन … Read more

46 वर्षापूर्वी प्रभात : ता. 21, माहे नोव्हेंबर, सन 1977

इंदिरा गांधींना पुन्हा सत्तेत येण्याचा पूर्ण हक्‍क आहे भोपाळ – पंतप्रधान मोरारजी देसाई म्हणाले की लोकशाहीत विरोधी पक्ष हवाच व तो समर्थ हवा म्हणून मी कॉंग्रेसला सुयश चिंतितो. इंदिरा गांधींना पुन्हा सत्तेवर येण्याचा लोकशाहीत संपूर्ण हक्‍क आहे. जनतेला त्या हव्या असतील तर त्या पुन्हा सत्तेवर येऊ शकतील. मिसा कायद्याबाबत बोलताना देसाई म्हणाले, पर्यायी उपाययोजना तयार … Read more

विविधा : शन्ना नवरे

– माधव विद्वांस लेखक, नाटककार व पटकथाकार शंकर नारायण नवरे ऊर्फ शन्ना यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म डोंबिवली येथे 21 नोव्हेंबर, 1927 रोजी झाला. त्यांचे शिक्षण बी.एस्सीपर्यंत झाले होते. महाराष्ट्र शासनाच्या “भाषा उपसंचालक’ या पदावर ते कार्यरत होते. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. कथा, कादंबरी, ललित लेखन, नाटक अशा प्रकारचे बहुविध प्रकारात त्यांनी लेखन केले. त्यांचा … Read more

मीमांसा : ‘ब्लेचली पार्क’ परिषद

प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर इंग्लंडची राजधानी लंडन येथील ब्लेचली पार्कमध्ये अलीकडेच एआयमुळे निर्माण झालेले प्रश्‍न आणि नव्या संधींसंदर्भात शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. एआयचा भस्मासूर कोणते नवे प्रश्‍न निर्माण करणार? त्यामुळे जगात बेकारीची लाट येईल का? मानवी जीवन त्यामुळे अधिक संकटग्रस्त होईल का, असे अनेक प्रश्‍न सध्या जागतिक पटलावर उद्‌भवले आहेत. या दोन … Read more