माझ्यासाठी दौंडचा विकास महत्त्वाचा, मंत्रिपद नाही
नानगाव येथील प्रचारसभेत राहुल कुल यांनी केले स्पष्ट दौंड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौंड तालुक्यात दोन सभा घेतल्या असून दोन्ही सभांमध्ये मंत्रीपदाचे अश्वासन दिले आहे. मी मुळशीच्या पाण्यासाठी प्रयत्नशिल असून पुढे जर मला पाणी हवे का मंत्रिपद हवे, अशी विचारणा केल्यास मी पाण्याला महत्व देईल, असे सांगून गेल्या पाच वर्षात मी तालुक्यात विकासकामे केली … Read more