अहमदनगर – पाणी सोडण्याचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्‍यता

नगर  – नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यातील धरणामधून जायकवाडी धरणात साडेआठ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर जलसंपदा विभागाकडून जोरदार पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून त्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. मात्र पोलीस बंदोबस्त असल्याशिवाय पाणी सोडता येणार नाही अशी भूमिका जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यात जिल्ह्यातील नेत्यांनी पाणी सोडण्यास विरोध केला असून मराठा आरक्षणामुळे … Read more