पुणे जिल्हा : पुरंदरमध्ये गव्हाचा पेरा 162 हेक्टरने घटला

अत्यल्प पावसाचा परिणाम : पेरलेले उगवलेच नाही समीर भुजबळ वाल्हे – यावर्षी मान्सूनपूर्व व मान्सून पावसाने पुरंदर तालुक्यात दडी मारल्यानंतरही पुढील काही दिवसांत पाऊस पडेल या आशेवर परिसरातील शेतकर्‍यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली होती. मात्र, पावसाअभावी पेरलेले काही ठिकाणी उगवले नाही. तर काही शेतकर्‍यांची उगवलेली पिके पाण्यावाचून कोमेजून गेली. तालुक्यात मागील वर्षी गव्हाचा पेरा … Read more

पुणे जिल्हा : कांदा लागवड 50 टक्‍क्‍यांनी घटली

उत्तर जिल्ह्याच्या आगारातील स्थिती : बाजारभाव नसल्यानेही बळीराजाने फिरवली पाठ गंगाराम औटी राजुरी – कांद्याचा आगर समजल्या जाणाऱ्या उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या तालुक्‍यांमध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते पण यावर्षी कांदा लागवडीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.या तालुक्‍यांमध्ये कांदा लागवडीसाठी लागणारी रोपे मोठ्या प्रमाणात असतात पण सध्या यामध्ये 50 टक्‍क्‍यांपेक्षा … Read more

पुणे जिल्हा : ‘पांढऱ्या सोन्या’चे उत्पादन घटले

जुन्नर तालुक्‍यात वेचणी सुरू : पावसाच्या दडीमुळे फुलांची गळती भाव कमी असल्यामुळे उत्पादन खर्चही निघे ना रामदास सांगळे बेल्हे – बहुदा विदर्भ व मराठवाड्यात घेतले जाणारे पीक ज्याची ओळख “पांढर सोन’ अशी आहे म्हणजेच कापूस. हेच पांढऱ्या सोन्याची जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागातील साकोरी, मंगरूळ, पारगाव, झापवाडी, बेल्हे, बोरी या पिकाची काही शेतकऱ्यांना लागवड केली आहे. … Read more

पुणे जिल्हा : झेंडूचे उत्पादन 139 हेक्‍टरने घटले

पावसाअभावी पुरंदर तालुक्‍यातील स्थिती : ऐन सणात दर कडाडण्याची भीती समीर भुजबळ वाल्हे – दरवर्षी पुरंदर तालुक्‍यातील झेंडू फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते; मात्र यावर्षी मान्सूनपूर्व व मान्सून पाऊस अतिअल्प प्रमाणात पडल्याने, तसेच पुरंदर तालुक्‍यातील अनेक गावांत ऐन पावसाळ्यात टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अद्यापपर्यंत सुरूच असल्याने, यावर्षी मागील वर्षापेक्षा तब्बल 139 हेक्‍टर हेक्‍टर क्षेत्रात … Read more

पुणे जिल्हा : पळसदेवकरांच्या ‘पेशी’ झाल्या कमी

पळसदेव – पावसाळा सुरु होऊन चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी देखील राज्यासह पळसदेव भागात समाधानकारक पाऊस झाला नव्हता; मात्र गणपती बाप्पा पावले आणि मागील चार पाच दिवसांत राज्यात विविध भागासह पळसदेव भागात समाधानकारक पाऊस बरसला. यामुळे बळीराजासह उद्योजकांची पाण्याची चिंता काही प्रमाणात कमी झाली; मात्र अचानक बरसलेल्या पावसाने हवामानात बदल झाला आणि पळसदेव भागातील दवाखाने … Read more

बाजरीचा पेरा घटला ; वाल्हे परिसरातील बळीराजाचे गणित बिघडले

पावसाने फिरवली पाठ समीर भुजबळ वाल्हे – दरवर्षी जून महिन्यांच्या पहिल्याच आठवड्यात पेरणी होती. मात्र, यावर्षी जुलै आर्धा संपला तरीही रिमझीम पाऊस सोडून मोठा पाऊस पडला नसल्याने अनेकांनी खरीप हंगामातील पिकांकडे विषेशत: बाजरीच्या पेरणीकडे पाठ फिरविली आहे. यावर्षी वाल्हे व परिसरात पाऊस कमी प्रमाणात पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून बाजरीचा पेरा कमी झाल्याने शेतकऱ्यांचे पूर्ण … Read more

बाजरीचा पेरा घटला; वाल्ह्यातील शेतकऱ्यांचे गणित बिघडले

केवळ रिमझिम पावसाची हजेरी समीर भुजबळ वाल्हे – वाल्हे (ता. पुरंदर) परिसरात जूनच्या पहिल्या आठवड्यात खरीप हंगामातील पिकांची पेरणी होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती; परंतु जून, जुलै महिना संपूर्ण संपला तरीही रिमझिम पाऊस सोडून मोठा पाऊस पडला नसल्याने, अनेकांनी खरीप हंगामातील पिकांकडे विशेषत: बाजरीच्या पेरणीकडे पाठ फिरविली. दरम्यना, बाजरीचा पेरा कमी झाल्याने शेतकऱ्यांचे पूर्ण गणितच बिघडलेले … Read more

पुणे जिल्हा : डिंभेच्या पाणी पातळीत घट

कुकडी प्रकल्पात 40 टक्के पाणीसाठा शिल्लक गेल्या वर्षीपेक्षा 8 टक्के जलसाठा अधिक तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याचे नियोजन आवश्‍यक रमेश जाधव रांजणी – सध्या कुकडी प्रकल्पात पाण्याचा केवळ 40 टक्के साठा शिल्लक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा प्रकल्पात 8 टक्के जलसाठा जास्त असला तरी प्रकल्पातील महत्त्वाचं धरण समजले जाणाऱ्या डिंभे धरणात पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली असल्याने … Read more

करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अंबाबाई, जोतिबा मंदिरात भाविक दर्शन संख्या कमी; भाविकांना ई-पासद्वारे दर्शन घेता येणार

कोल्हापूर : करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी  राज्य सरकारकडून संपूर्ण राज्यभरात नवीन निर्बंध लागू केले आहेत. या अंतर्गत धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पन्नास पेक्षा अधिक लोक एकावेळी एकत्र येऊ नयेत, याची खबरदारी म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती तर्फे भाविकांची दर्शन संख्या कमी करण्यात आली आहे. या नियमानुसार कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भाविकांच्या दर्शनाची संख्या कमी करण्यात … Read more

समाधानकारक! ग्रामीणमधील बाधित दर घटला

मृत्यूदर दोन महिन्यांपासून “जैसे थे’ ः बाधित दर 1.5 टक्‍के पुणे – ग्रामीण भागातील करोनाबाधित दरात मागील दोन महिन्यांत लक्षणीय घट झाली आहे. मात्र, मृत्यूदरामध्ये घट न झाल्यामुळे आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढलेली आहे. तीन महिन्यांपासून ग्रामीणमधील बाधित दर 1.5 टक्‍के इतका आहे. ऑगस्ट महिन्यातही हा दर “जैसे थे’ आहे. ग्रामीणमध्ये करोनाच्या पहिल्या लाटेत जून 2020 … Read more