‘नीट, जेईई परीक्षांमुळे 28 लाख विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात’
नवी दिल्ली – नीट आणि जेईई या वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा घेण्याच्या निर्णयामुळे केंद्र सरकारने 28 लाख विद्यार्थ्यांच्या पुढे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण केला आहे, असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी म्हटले आहे. करोनाविषयाची दक्षता घेऊन या परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे; पण ही दक्षता किती परिणामकारक असेल या विषयी त्यांनी शंका … Read more