‘हरियाणाने दिल्लीतील पाण्याच्या …’ ; राजधानीच्या जलसंकटावर आप नेत्याचा मोठा आरोप

Atishi reaction On Water Crisis ।

Atishi reaction On Water Crisis । राजधानी दिल्लीतील पाणी संकट काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. त्यातच “हिमाचल प्रदेशने राष्ट्रीय राजधानीसाठी पाणी सोडले तरी शहराचे पाणी संकट सुटणार नाही, “असे वक्तव्य दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी केले आहे. कारण हरियाणाने दिल्लीच्या कोट्यातून पाणी सोडण्याचे काम कमी केलंय. आता या मुद्द्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. दिल्लीतील पिण्याच्या … Read more

Arvind Kejriwal : केजरीवालांनी दिले ‘दिल्ली जल बोर्डा’चे कॅगकडून ऑडिट करण्याचे आदेश; म्हणाले,’भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही’

Arvind Kejriwal : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपने  दिल्ली जल बोर्डातील भ्रष्टाचाराच्या आरोपावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली जल बोर्डाचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) ऑडिट करण्याचे आदेश दिले. हे आदेश देत केजरीवाल यांनी,भ्रष्टाचार खपवून घेतला जाऊ शकत नाही.” असे स्पष्टपणे सांगितले आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांनी जल बोर्डाच्या गेल्या … Read more