‘दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या तयारीत मोदी सरकार’, आप मंत्री आतिशी यांचा मोठा दावा
Lok Sabha Election 2024 । मोदी सरकार दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या तयारीत असल्याचा दावा आम आदमी पक्षाच्या सरकारमधील मंत्री आतिशी यांनी केलाय. दिल्लीत निवडून आलेल्या सरकारविरोधात षडयंत्र रचले जात असल्याची माहिती त्यांच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. शुक्रवारी, 12 एप्रिल रोजी आतिशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 20 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात विभव कुमारवर कारवाई करण्यात आली … Read more