nagar | कृषी विभागाचे २६ हजार ३०० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट

श्रीरामपूर, (शहर प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यात सध्या खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामे वेगात सुरू झाली आहे. कृषी विभागानेही खरीप हंगामाची तयारी पूर्ण केली असून, यंदा २६ हजार ३०० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेली काही वर्षे सतत अतिवृष्टी, गारपीट आणि दुष्काळ अशा अस्मानी संकटातून बळीराजाने पुन्हा स्वतःला सावरून काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या खरीप हंगामाच्या तयारी सुरू … Read more

पिंपरी | कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – मावळ तालुका कृषी विभागाकडून खरीप पिकाचे बियाणे वापरताना कशी काळजी घ्यावी, याबाबत सहाय्यक कृषी अधिकारी अक्षय ढुमणे यांनी शेतकऱ्यांसमवेत बैठक घेऊन माहिती दिली. या खरीप पिक बैठकीचे आयोजन दिवड येथे करण्यात आले होते. यावेळी सरपंच गणेश रजिवडे, प्रकाश रजिवडे, निलेश सावळे, रामदास भैरट, यांच्‍यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना, … Read more

पुणे जिल्हा | पशुधन घटल्याने शेणखताला भाव

थेऊर, (वार्ताहर) – एप्रिल महिन्यामध्ये उन्हाच्या झळा वाढल्याने पुर्व हवेलीमध्ये पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. गुरांसाठी चारापाणी मुबलक उपलब्ध नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी पशुधनाला बाजार दाखवला आहे. उन्हाळी परिस्थिती, त्यात पशुधन घटल्याने मात्र आता शेणखतालाही सोन्याचा भाव आला आहे. शेणखत महागल्याने जमिनीचा पोत टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान शेतकर्‍यांसमोर उभे राहिले आहे. शेतकर्‍यांकडील पशुधन पूर्वीच्या तुलनेत कमी … Read more

nagar | कृषी केंद्राची तपासणी करा ; जिल्हाधिकारी सालीमठ

नगर, (प्रतिनिधी) – खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी तालुकानिहाय कृषी विभागाच्या पथकानिहाय कृषी केंद्राची तपासणी करा, शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा मिळाव्यात, यासाठी नियोजन करा. खते, बियाणे यासह अन्य कृषी उत्पादनाचे लिकींग होणार नाही, याची दक्षता घ्या, अशा सुचना जिल्हाधिकारी सालीमठ यांनी कृषी विभागाला दिल्या. कृषी विभागाची जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली खरिप हंगामपूर्व आढावा व नियोजन सभा … Read more

नगर | महासंस्कृती महोत्सवात कृषी विभागाच्या स्टॉल्सद्वारे १ कोटींची उलाढाल

नगर – कृषी विभाग, सांस्कृतिक विभाग व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महासंस्कृती महोत्सव, कृषी व बचतगट महोत्सव-२०२४ मध्ये दुसऱ्या दिवसाअखेर कृषी विभागाची १ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. यामध्ये कृषी विभागाचे अवजारे, खते, बी-बियाणे, फळे, यांत्रिकीकरण, कृषी गट, कृषी कंपनी यांच्यासह विविध स्टॉल्स आहेत. कृषी महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या खाद्यपदार्थ व विविध वस्तुंना … Read more

सातारा | शेतकर्‍यांनी प्रक्रिया उद्योग करून, विक्री व्यवस्था उभी करावी

सातारा, (प्रतिनिधी) – ‘डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान’ हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. नैसर्गिक शेती उत्पादनांना चांगला भाव मिळत असल्याने, कृषी विभाग नैसर्गिक शेतीविषयी शेतकर्‍यांना सलग तीन वर्षे मार्गदर्शन करून, त्यांच्या शेतीचे सर्टिफिकेशन करणार आहे. शेतकर्‍यांनी नैसर्गिक शेती शेतीतील उत्पादनांचे उत्कृष्ट पॅकिंग व ब्रॅण्डिंग केल्यास, त्यास जागतिक बाजारपेठेत चांगला भाव मिळून, आर्थिक उत्पन्न … Read more

अहमदनगर: ग्रामीण भागात योग्य मार्गदर्शन काळाची गरज – डॉ. अशोकराव ढगे

नेवासा – गेवराई (ता.नेवासा) येथील विकास कर्डिले यांनी महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन मार्फत उपजिल्हाधिकारीपदी अकरावा नंबर मिळून यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार कृषी खात्याच्यावतीने कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मंडल कृषी अधिकारी मनोज सूर्यवंशी कृषी पर्यवेक्षक लक्ष्मणराव सुडके व विकास कर्डिले यांचे वडील व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. … Read more

पुणे जिल्हा: अवकाळी पाऊस, गारपिटीने दाणादाण; सुमारे बारा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

पुणे – जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे बारा हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये कांदा, बटाटा, टोमॅटो, द्राक्ष, डाळिंब, तांदूळ, भाजीपाला पिकांची मोठी हानी झाली आहे. तर, १९ हजार शेतकऱ्यांना तडाखा बसला आहे. जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेतांमधील उभ्या पिकांनाही मोठा तडाखा … Read more

शेतकरी आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न करा; कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे आदेश

पुणे – शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरणाचा प्रभावी उपयोग करावा. कर्ज, नापिकी आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्याआत्महत्या होणार नाही यासाठी शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी कृषी विभागाने अधिकाधिक प्रयत्न करावे, असे आदेश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. साखर संकुल येथे राज्यस्तरीय रब्बी हंगामपूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यांवेळी मुंडे यांनी हे आदेश दिले. यावेळी कृषी विभागाचे अपर … Read more

तेलबिया लागवड क्षेत्रात आश्‍चर्यकारक वाढ; राज्यात सोयाबीन आणि शेंगदाण्याचा सर्वाधिक पेरा

पुणे – राज्यात यंदा शेतपिकांच्या पेरण्या उशिरा सुरू झाल्या आहेत. पण, दुसऱ्या बाजूला गेल्यावर्षीच्या तुलनेत तेलबियांच्या लागवड क्षेत्रात आश्‍चर्यकारक वाढ नोंदवली गेली आहे. यात सर्वाधिक लागवड ही सोयाबीन आणि शेंगदाणा पिकाची करण्यात आली आहे. राज्याच्या कृषी विभागाने याबाबतची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. त्यानुसार एकूण 47 लाख 97 हजार 42 हेक्‍टरवर तेलबियांची लागवड शेतकऱ्यांनी केली … Read more