मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या भागात तात्काळ पंचनाम्याचे आदेश – उपमुख्यमंत्री पवार
मुंबई – मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चाळीसगाव आणि औरंगाबादमधील कन्नड तालुक्यात जमिनी खरडून वाहून गेल्या. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. नुकसान झालेले जिल्हे, गाव यांचे पंचनामे तातडीने कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आज राष्ट्रवादी भवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more