पुणे जिल्हा : पाच वर्षांत विकासात भारताचा क्रमांक वरचा असेल -आशोक टेकवडे

सासवडला मोदींच्या शपथविधीचे थेट प्रेक्षपण सासवड –  भारताची अर्थव्यवस्था आज जगामध्ये मोठी अर्थव्यवस्था आहे. त्या भारत देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी यांनी अतिशय सक्षमतेने पुढे नेले आहे. पाच वर्षांमध्ये तुमच्या माझ्या भारताचा क्रमांक हा विकासामध्ये आणि जे काही प्रगतिशील राष्ट्र आहे. त्याच्यामध्ये निश्चितपण हा वरच्या क्रमांकावर जाण्यासाठी मोदी हे तिसरा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान झाले आहे, … Read more

सर्वांना बरोबर घेऊन परिसराचा विकास करणार – खासदार नीलेश लंके

शेवगाव – कामे सांगत रहा, कायम संपर्कात रहा. मी खासदार झालो असा अहम भाव मला वाटता कामा नये. लंके आपल्यातलाच आहे हीच भावना आपली रहावी, हेच नाते जपू या. माझ्यावर तुमचा अधिकार आहे. कामासाठी विनंती करायची नाहीतर अधिकार वाणीने कामे सांगा. कुठेही जातीय तेढ निर्माण होऊ देऊ नका. सगळा समाज गुण्यागोंविदाने नांदायला हवा. अठरापगड समाजाला … Read more

nagar | भुईकोट किल्ल्याच्या विकासासाठी ९५ कोटी निधीस मान्यतेची घोषणा

नगर, (प्रतिनिधी) – नगर शहराचा ५३४ वा स्थापना दिन. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या रसिक ग्रुपच्या वतीने पंच शताब्दीचा वारसा लाभलेल्या शहराच्या स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी सायंकाळी एका संस्मरणीय कार्यक्रमाचे आयोजन भुईकोट किल्ल्या जवळील आय लव्ह नगर गार्डन येथे केले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधत जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी शहरातील ऐतिहासिक किल्ल्याच्या विकासासाठी ९५ … Read more

Pune News : विकसीत, सुरक्षित आणि पर्यावरणपुरक पुण्याचे संकल्पपत्र

पुणे : भविष्यातील विकसीत , सुरक्षित आणि पर्यावरणपुरक विकासाचा संकल्प महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांनी केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हे संकल्प पत्र बुधवारी प्रकाशित करण्यात आले. यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, आमदार आशिष देशमुख, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, पुणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, … Read more

‘उद्योगांच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविणार’ – मुरलीधर मोहोळ

पुणे – शहरातील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग एमएसएमई आणि स्टार्टॲप्सच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिले. मोहोळ यांच्या प्रचारार्थ महात्मा फुले मंडई, गाडीखाना, खडकमाळ आळी, कस्तुरे चौक, कृष्णाहट्टी चौक, लोहियानगर, मीठगंज पोलीस चौकी परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार … Read more

Pune News : चांदणी चौक उड्डाणपूल ठरेल पथदर्शी; प्रकल्पामुळे शहराच्या विकासचक्राला गती

पुणे : वेगाने विकसित होणाऱ्या शहराच्या पश्चिम भागाचे प्रवेशद्वार आणि शहराच्या हद्दीलगत जाणाऱ्या पुणे- बेंगलोर आणि पुणे- मुंबई महामार्गवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी केंद्रशासनाच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेला चांदणी चौकातील उड्डाणपूल प्रकल्प प्रकल्प पथदर्शी ठरेल, त्यामुळे शहराच्या विकासचक्राला गती मिळेल असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. मोहोळ यांच्या प्रचारार्थ … Read more

“देशाच्या विकासासाठी काँग्रेसचे योगदान विसरता येणार नाही..”; छत्रपती शाहु महाराजांची भाजपवर खोचक टीका

Chhatrapati Shahu Maharaj | Lok Sabha Election 2024 – आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यापासून समाज कार्याची प्रेरणा घेतली आहे, त्यामुळेच कॉंग्रेस पक्षच आपल्यासाठी नैसर्गिक पर्याय होता, त्यामुळेच आपण कॉंग्रेसची उमेदवारी घेतली असे प्रतिपादन कोल्हापुरचे श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांनी केले आहे. एका मुलाखतीत ते बोलत होते, कोल्हापुर मतदार संघात त्यांची लढाई महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक … Read more

पुणे जिल्हा | तुमच्या भागाच्या विकासाची जबाबदारी माझी

शिरूर – रस्ते, पिण्याच्या पाण्याविषयीचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी माझी आहे. माझ्यावर तुम्ही ठेवलेल्या विश्वासाला सार्थ करण्यासाठीच मी तुमच्याकडे आलोय. मला तुम्ही पाठबळ देणारच आहात. तुमच्या भागाच्या विकासाची जबाबदारी माझ्यावर सोडून निश्चिंत रहा, अशी ग्वाही शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या शिरूर विधानसभा मतदार … Read more

गेल्या ५ वर्षांत झालेल्या विकासकामांमुळे मताधिक्याने माझा विजय

Shivajirao Adhalrao Patil ।

– महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे प्रतिपादन – २६ मार्च रोजी आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश मंचर – गेल्या ५ वर्षात झालेली विकासकामे आणि जनसंपर्क यामुळे शिरूर लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने माझा विजय होणार आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी मुबई येथे सवांद साधताना सांगितले. शिरूर लोकसभा … Read more

पुणे जिल्हा : जैववैधतेचे संतुलन राखण्यासाठी वनांचा विकास आवश्यक

– वनपाल सोनल भालेराव यांचे प्रतिपादन लोणी धामणी – जैववैधतेचे संतुलन राखण्यासाठी वनांचा विकास व संवर्धन, संरक्षण अत्यंत गरजेचे आहे. वनांमुळे जमिनीची धूप रोखण्यासाठी मदत तर होतेच व जमिनीची सुपिकता वाढते जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, असे प्रतिपादन वनपाल सोनल भालेराव यांनी व्यक्त केले. धामणी (ता.आंबेगाव) येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा येथे वनविभागाच्या वतीने … Read more