सभागृहाची शान आणि मान राखण्याची जबाबदारी प्रत्येक सदस्याची – उपमुख्यमंत्री पवार

मुंबई – विधिमंडळात सदस्यांनी संसदीय राजशिष्टाचार व आचारसंहितेचे पालन करावे, यासाठी आज विधिमंडळात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत याविषयी सविस्तर भूमिका मांडली. सभागृहाचे कामकाज सुरळित चालण्यासाठी विधिमंडळातील सर्वच पक्षाच्या आमदारांनी नियमांचे पालन केले पाहीजे, अशा शब्दात अजित पवार यांनी  सदस्यांचे कान टोचले. विधिमंडळ सर्वोच्च असून … Read more