nagar | जिल्ह्यातील पाणी योजनांचा आराखडा तयार करणार

नगर, (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काही योजना विद्यूत देयक थकीत यासह अन्य कारणामुळे बंद पडल्या आहेत. त्याचा परिणाम संबंधीत गावांना पाणी पुरवठा करण्यावर होत आहे. त्यामुळे टंचाई आणि निवडणूका संपल्यावर जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेकडील पाणी योजनांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामुळे संबंधीत योजनांकडे काय अडचणी आहेत, या समोर येवून भविष्यात येणार्या अडचणी … Read more