मोदींच्या छळामुळे सुषमा स्वराज-जेटलींचा मृत्यू झाल्याच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल

नवी दिल्ली : दिवंगत भाजपा नेते सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचे निधन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छळामुळेच झाला. असा गंभीर आणि खळबळजनक आरोप द्रमुकचे प्रमुख एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी काही दिवसापूर्वी केला होता. त्यांच्या या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. त्यासाठी आयोगाकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पंतप्रधान … Read more