पुणे | आदिवासी कला, संस्कृतीला आपलेसे करणे आवश्यक
पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “आदिवासींची कला, संस्कृती वगळून विश्वात्मक कल्याणाचा विचार करणे अशक्य आहे. जंगलातल्या आदिवासी संस्कृतीला बाहेरच्या जगाशी जोडून घेणे, आदिवासींना आपलेसे करणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. आदिवासी कला, संस्कृतीकडे दुर्लक्ष करणे ही नेत्यांनी समाजाशी केलेली बेईमानी आहे, असा आरोपही त्यांनी केला. … Read more