पुणे जिल्हा : जेजुरीत आश्‍वासनांचा सुकाळ अंमलबजावणीचा दुष्काळ

जेजुरी – जेजुरी नगरपालिका बांधकाम विभागाच्या निष्क्रिय कारभाराचा आणखी एक उदाहरण पुढे आले आहे. गेली दोन महिन्यांपासून मुख्य महाद्वार रस्त्यावरील भुयारी गटाराचे चेंबर फुटलेले आहे. दरम्यान, सर्वच ठिकाणी चेंबरची हीच अवस्था असून येथील प्रशासन व्यवस्थेत घोषणा आश्‍वासनांचा सुकाळ अंमलबजावणीचा दुष्काळ असल्याचे दिसून येते. मुख्य महाद्वार रस्ता हा देवदर्शनासाठी गडावर येण्याजाण्याचा मार्ग असल्याने पायी जाणार्‍या येणार्‍या … Read more

पुणे जिल्हा | दुष्काळातही लालबुंद टोमॅटोने केले लखपती

परिंचे, (वार्ताहर) – सरकारची निर्यातबंदी सारखी धोरणे व निसर्गाचा लहरीपणा शेतकर्‍यांच्या मुळावर उठला आहे. तरीही बळीराजा खचलेला नाही. त्यातच या वर्षी पुरंदर तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती, मध्येच उन्हाच्या झळा तीव्र असताना श्रीक्षेत्र वीर (ता.पुरंदर) येथील प्रताप विलास धुमाळ यांची लालबुंद टॉमेटोने शेती बहरली आहे. सध्या त्यांना 10 रुपये प्रति किलोने दर मिळत असून आत्तापर्यंत 7 … Read more

“राज्य सरकारकडून तातडीने पावलं उचलली गेली नाहीत तर…”; शरद पवारांचा दुष्काळी परिस्थितीवरून CM एकनाथ शिंदेंना इशारा

Sharad Pawar on Eknath Shinde|

Sharad Pawar on Eknath Shinde|  राज्यातील अनेक भागांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. पाण्याच्या टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. काही राजकीय नेते राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करत आहेत. यातच आता  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीची जाणीव करत राज्य सरकारला योग्य त्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत … Read more

Pune: प्रदेश काँग्रेसच्या दुष्काळ आढावा समितीची २ जूनला कराड येथे होणार बैठक

पुणे – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने राज्यातील दुष्काळी स्थितीचा तालुका निहाय आढावा घेण्यासाठी विभागीय समित्या नियुक्त केल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीत पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बारा आमदारांचा समावेश करण्यात आला असून समितीचे समन्वयक म्हणून पुण्यातील काँग्रेस नेते संजय बालगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. … Read more

satara । विहीर आणि आडांच्या पुनरुज्जीवनासाठी मोहिम

रहिमतपूर, (प्रतिनिधी)- आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार अशी खरं तर मराठी म्हण आहे. पण, एका विशेष उपक्रमामुळे आडातील पाणी थेट पोहऱ्यात येणार आहे. गावागावांमधील विहीरी आणि आडांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. यंदाच्या दुष्काळाचा दाह लक्षात घेता रहिमतपूर परिसरातील १० गावांचे सर्वेक्षण शालेय विद्यार्थी करणार आहेत. लोकांसाठी उपयुक्त असलेले हे काम विद्यार्थी उन्हाळी … Read more

nagar | एकीकडे लोकसभा निवडणुक ; तर दुसरीकडे दुष्काळ

नगर (प्रतिनिधी) – एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधूमाळी तर दुसरीकडे दुष्काळाच्या दहाकतेने जिल्हा होरपळून निघाला आहे. जिल्ह्यात पाण्याची तसेच जनावरांच्या चार्याची समस्या निर्माण झाली आहे. या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी, तसेच प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून जनता हैरण झाली आहे. अनेक गावचे प्रस्ताव प्रशासन दरबारी पडून आहेत. आज जिल्ह्यातील ५ लाख २२ हजार जनता टँकरच्या पाण्यावर आहे. त्यासाठी जिल्हा … Read more

पुणे | लहरी हवामानामुळे शेतकरी मेटाकुटीला

पुणे, {जिल्हा प्रतिनिधी} – जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून अवकाळी, दुष्काळ, अतिवृष्टी, वादळाचा फटका, लहरी हवामान अशा विविध नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत शेतकरी अगदी मेटाकुटीला आला आहे. आज शेती आणि शेतकरी चारही बाजुंनी संकटात सापडला आहे. आई जेऊ घालेना अन् बाप भिक मागु देईना अशी अवस्थाच शेतकर्‍यांची झाली असून नेमके काय करावे अशा द्विधा मनस्थितीत अडकल्याचे … Read more

पिंपरी | मेंढपाळांची चारा पाण्यासाठी भटकंती

नाणे मावळ, (वार्ताहर) – दुष्काळाच्या झळा ग्रामीण भागातील मेंढपाळांना जाणवू लागल्या आहेत. पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्‍यामुळे पाणीदार तालुका म्‍हणून ओळखल्‍या जाणाऱ्या मावळ तालुक्‍याकडे मेढपाळांनी आपला मुक्‍काम हलविला आहे. मेंढपाळ बांधवांना मेंढ्यांच्या चाऱ्याबरोबरच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढल्याने गेल्या महिनाभरापासून जिल्‍ह्यासह राज्‍यातील इतर ठिकाणाच्‍या शेत शिवारातील पाण्याचे … Read more

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना सुट्टीच्या कालावधीतही पोषण आहार

पुणे – राज्यातील जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना सुटीच्या कालावधीत देखील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. राज्यातील तालुक्यांमध्ये माहे जून ते सप्टेंबर कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित … Read more

पुणे जिल्हा | विश्‍वासाने सगळे सोपंवल त्यालाच धक्का बसवला

सासवड/दिवे, (प्रतिनिधी) – जे टीका करतात त्यांच्या विश्वासावर सगळे सोपंवल होते त्या विश्‍वासाला धक्का त्यांनी बसवला त्यामुळे सहाजिकच सर्वांना भेटावे लागत आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. दिवे (ता. पुरंदर) येथे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी माजी राज्यमंत्री व पुरंदरचे माजी आमदार दादा जाधवराव यांची भेट घेतली. दरम्यान, दुष्काळात चारा … Read more