सोलर पॅनेलद्वारे पुणे-मुंबई महामार्गावर ऊर्जानिर्मिती

राज्यात ई-मोबिलिटीवर भर दिला जाणार : आदित्य ठाकरे पुणे – “पर्यावरण रक्षणासाठी नूतनीक्षम ऊर्जेच्या वापरावर भर देणे काळाची गरज आहे. हीच बाब लक्षात घेत, पर्यावरण मंत्रालयातर्फे राज्यात ई-मोबिलिटी म्हणजेच इलेक्‍ट्रिक वाहनांच्या वापरावर अधिक भर दिला जाणार आहे. तसेच, ऊर्जानिर्मितीसाठी मुंबई-पुणे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या रिकाम्या जागांवर सोलर पॅनेल उभारून त्याद्वारे निर्माण होणाऱ्या ऊर्जेच्या वापराबाबत अभ्यास … Read more