सहारा वाळवंटात सापडला बुमरॅंग उल्कापिंड; हजारो वर्षे अंतराळात राहून परत पृथ्वीवर परतला

राबात – बुमरॅंग ही संकल्पना सर्वांनाच माहित आहे. एखादी वस्तू अवकाशात फेकली की पुन्हा ती फेकणाऱ्याकडे येते. या संकल्पनेला बुमरॅंग असे म्हटले जाते. हे एक शस्त्रही आहे. आता सहारा वाळवंटात असा एक बूमरॅंग उल्कापिंड सापडला असून जो हजारो वर्षापूर्वी पृथ्वीपासून उडून अंतराळात गेला होता आणि हजारो वर्षे अंतराळात राहून तर पुन्हा एकदा पृथ्वीवर परतला असल्याचे … Read more

Chandrayaan-3: थेट चंद्रावर का नेलं जात नाही अंतराळयान; त्याला पृथ्वीभोवती, चंद्राभोवती पुन्हा पुन्हा का फिरवतात? जाणून घ्या सर्वकाही

समोर चंद्र दिसतो. त्याचे पृथ्वीपासून अंतर 3.83 लाख किलोमीटर आहे. हे अंतर अवघ्या चार दिवसांत पूर्ण होऊ शकते. किंवा एका आठवड्यात. कोणतेही अंतराळ यान थेट ग्रहावर का पाठवले जात नाही? पृथ्वीभोवती, चंद्राभोवती पुन्हा पुन्हा का फिरवतात याबाबत माहिती जाणून घेऊया.. नासा चार दिवस ते एका आठवड्यात चंद्रावर आपले यान पोहोचवते. इस्रो हे का करत नाही? … Read more

शनिचा चंद्र सोडतोय अंतराळात पाण्याचे फवारे; पृथ्वी बाहेरही जीवसृष्टी असण्याचे मिळतायत संकेत

वॉशिंग्टन : सौर मंडलातील शनी या ग्रहाला सर्वात जास्त चंद्र असल्याचा शोध नुकताच लागला होता. आता या शनीचा एक चंद्र अंतराळात पाण्याचे फवारे सोडत असल्याचे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले आहे. ‘इन्सिलेड्स’ असे या शनीच्या चंद्राचे नाव असून नासाच्या जेम्स वेब या दुर्बिणीने या पाण्याच्या फवाराची छायाचित्रे घेतली आहेत. अंतराळात कित्येक किलोमीटर अंतरावर हे पाण्याचे फवारे सोडले … Read more

पृथ्वीला असेल फक्त 30 मिनिटांचा वेळ? जाणून घ्या, का दिला नासाने असा इशारा, वाचा सविस्तर….

पुणे – अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या एका संशोधकाने सांगितले की, भविष्यात सौर वादळ कधी पृथ्वीवर आदळले तर पृथ्वीवरील लोकांकडे स्वतःला वाचवण्यासाठी फक्त 30 मिनिटेच असतील. यूएस स्पेस एजन्सी एक विशेष संगणक मॉडेल विकसित करत आहे. ते उपग्रह डेटा वापरून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) द्वारे पृथ्वीवर आदळण्यापूर्वी 30 मिनिटे सौर वादळांचा अंदाज लावू शकतात. जेव्हा सूर्याच्या पृष्ठभागावर … Read more

सहा इंच उंचीच्या सापळ्याचे रहस्य अखेर उलगडले

वॉशिंग्टन : अंतराळात परग्रहवासीय म्हणजेच एलियन अस्तित्वात आहेत का याबाबत नेहमीच चर्चा केली जाते. यावर परस्पर विरोधी उलटसुलट असे दावेही केले जातात. 2003 मध्ये चिलीमध्ये अशाच प्रकारचा एक फक्त सहा इंच उंचीचा सापळा उत्खननात सापडला होता तो सापळा एखाद्या एलियनचा असावा, अशी आत्तापर्यंत चर्चा केली जात होती. मात्र संशोधकांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. तो … Read more

चॅट जीपीटीला विचारले – पृथ्वीवर पहिले कोण आले, कोंबडी की अंडे? मिळाले हे उत्तर…

विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी लोक कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत आहेत. चॅट जीपीटी एआय बद्दल आजकाल सर्वाधिक चर्चा सुरू आहे. यामध्ये युजर्स प्रश्न विचारतात आणि AI काही सेकंदात प्रश्नाचे उत्तर देतो. चॅट जीपीटीबाबतही अनेक प्रकारचे प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहेत. चॅट जीपीटीच्या माध्यमातून चुकीची माहिती दिली जात असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, अनेक अहवालांमध्ये … Read more

संशोधन! पाच नैसर्गिक बदलांचा पृथ्वीला बसणार मोठा फटका; जमीन खचणे, तापमान वाढीसारख्या घटना वाढणार

नवी दिल्ली – गेल्या काही कालावधीमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यात कोठे ना कोठे नैसर्गिक आपत्ती सुरू आहेत. तुर्कस्तानमधील विनाशकारी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर पृथ्वी विविध प्रकारच्या नैसर्गिक बदलांमुळे संकटात आल्याची माहिती समोर आली आहे. क्रॉस पेंडन्सी इनिशीएटिव्ह या संस्थेने याबाबतचे संशोधन केले असून ते नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. या संशोधनात दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या काही कालावधीमध्ये झालेल्या आणि आगामी … Read more

पृथ्वी फिरायची थांबली तर काय होईल? शास्त्रज्ञांच्या ‘या’ नव्या अहवालामुळे खळबळ!

मुंबई – पृथ्वी आपल्या अक्षावर सुमारे 1000 मैल प्रति तास या वेगाने फिरते. पृथ्वीला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 23 तास 56 मिनिटे आणि 4.1 सेकंद लागतात. यामुळेच पृथ्वीच्या एका भागात दिवस आणि दुसऱ्या भागात रात्र असते. पृथ्वी फिरणे थांबले तर काय होईल याचा कधी विचार केला आहे का? जर असे झालेच तर दिवस आणि रात्र … Read more

पृथ्वी फिरायची थांबली तर काय होईल? शास्त्रज्ञांच्या ‘या’ नव्या अहवालामुळे खळबळ!

पृथ्वी आपल्या अक्षावर सुमारे 1000 मैल प्रति तास या वेगाने फिरते. पृथ्वीला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 23 तास 56 मिनिटे आणि 4.1 सेकंद लागतात. यामुळेच पृथ्वीच्या एका भागात दिवस आणि दुसऱ्या भागात रात्र असते. पृथ्वी फिरणे थांबले तर काय होईल याचा कधी विचार केला आहे का? जर असे झालेच तर दिवस आणि रात्र यावर परिणाम … Read more

2100 पर्यंत पृथ्वीवरील 83 टक्के हिमक्षेत्रे वितळणार

जागतिक तापमान वाढीची तीव्रता वाढल्याचा परिणाम वॉशिंग्टन : ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढीचे अनेक दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. या शतकाच्या अंतापर्यंत या ग्लोबल वॉर्मिंगचा सर्वाधिक फटका पृथ्वीवरील हिमक्षेत्रांना बसणार असून हे शतक संपेपर्यंत म्हणजे 2100 उजाडेपर्यंत पृथ्वीवरील 83 टक्के हिमक्षेत्रे वितळून नष्ट झाली असतील असा संशोधकांचा अंदाज आहे. जगातील आघाडीच्या सायन्स नावाच्या नियतकालिकात … Read more