जम्मू काश्मीरला पुन्हा एकदा पृथ्वीवरील नंदनवन बनवू या – राष्ट्रपती
नवी दिल्ली – जम्मू-काश्मीर हे ज्ञान, उपक्रम, नावीन्य आणि कौशल्य विकासाचे केंद्र म्हणून उदयास यावे. या उपायांमुळे जम्मू आणि काश्मीर पुन्हा एकदा पृथ्वीवरील नंदनवन, भारतमातेच्या मुकुटातील तेजस्वी रत्न बनावे, यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची जम्मू आणि काश्मीरमध्ये अंमलबजावणी या विषयावरील परिषदेला राष्ट्रपती रामनाथ कोविंद संबोधित … Read more