लॉकडाऊनमध्ये गेला रोजगार पण मजूर असा झाला ‘मालामाल’

पुणे – मागील वर्षीपासून प्रत्येकाच्या व्यक्‍तीच्या आयुष्यात अनिश्‍चितता आली आहे. या सगळ्यात तरुण वयोगट तुलनेने अधिक भरडला आहे. ऑनलाइन शिक्षण, बेरोजगारी, नातेवाईक आणि समाजाची टिप्पणी आणि या सगळ्यात वाढणारा ताण अशा भावनांची सरमिसळ तरुणाईच्या मनात आहे.  तर काहींच्या नोकऱ्या गेल्या आहे. त्यांचा समोर सुद्धा करिअर आणि भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी नैराश्‍यदेखील वाढत असल्याचे … Read more

आपल्या संस्कृतीमध्ये कुटुंबीयांनी एकत्र जेवण्याचा आग्रह का केला जातो?

सध्याचे जीवन खूप धावपळीचे व दगदगीचे झाले आहे. त्यामुळे घरात सगळ्यांनी मिळून एकत्र जेवणे, ही खरंतर कधीतरी घडणारी घटना वाटू लागली आहे. पण, नवीन अभ्यासानुसार कुटुंबातील सर्व सदस्यांनी नियमित एकत्र जेवण केले तर, मुलांमध्ये आत्मविश्‍वास वाढतो. युरोप, अमेरिकेत सध्या सायबर धमक्‍यांचे प्रकार खूप वाढले आहेत. या धमक्‍यांना तोंड देण्यासाठीही मुले अशा एकत्र जेवणामुळे अधिक चांगली … Read more

#रेसिपी : खमंग आणि खुसखुशीत भरड्याचे वडे

साहित्य :  हरबरा डाळ, एक वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मटकी डाळ, अर्धी वाटी मूगदाळ, दोन वाट्या वाटी गहू टिप : यातील हरबरा उडीद मूग डाळ घातली तरी चालते. हे सर्व  जिन्नस जाडसर दळून आणून ठेवावेत. तीन-चार वेळेला तोडी लावण्यासाठी वडे करण्याकरता भरडा पुरतो. कृती : एका वेळेस दोन वाट्या भरडा घेऊन त्यात एक तिखट … Read more

#रेसिपी : कुरकुरीत बटाटयाची भजी

साहित्य : दोन वाट्या डाळीचे पीठ, एक चमचा तिखट, अर्धा चमचा मीठ, कडकडीत तेलाचे मोहन दोन मोठे चमचे, किंचित हळद, दोन मध्यम आकारचे बटाटे कृतीः प्रथम बटाट्याच्या साली काढून पातळ चकत्या करून पाण्यात टाकाव्यात. पाण्यात टाकल्याने काळ्या पडत नाहीत. नंतर डाळीच्या पिठात वरील सर्व जिन्नस कालवावे. कढईत तेल गरम करून एक एक चकती पिठात बुडवून … Read more

दररोज अंडी खाल्ल्याने ‘या’ दिर्घ आजाराचा धोका

  मेलबर्न- संडे हो या मंडे, रोज खाएं अंडे असे म्हटले जात असले तरी एका नवीन संशोधनाप्रमाणे दररोज अंडी खाल्ल्याने टाईप २ प्रकारातील मधुमेह होण्याचा वाढता धोका आहे ऑस्ट्रेलियातील या संशोधनाप्रमाणे दररोज अंडी खाल्ली तर मधुमेह होण्याचा धोका ६० टक्क्याने वाढतो ऑस्ट्रेलियातील या संशोधकांनी ८५४५ चिनी युवकांवर संशोधन केले तेव्हा अंड्यांचा अतिरिक्त आहार आणि शरीरात … Read more

कोजागिरीच्या रात्री चंद्रप्रकाशात खीर खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे !

आज 30 ऑक्टोबर रोजी शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा साजरी होत आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी चंद्र सोळा कलांनी भरलेला असून अमृत वर्षाव करतो, असे मानले जाते. शरद पौर्णिमेच्या दिवशी खीर रात्रभर ठेवण्याचीही एक श्रद्धा आहे. असा विश्वास आहे की या खीरचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रात्रभर चंद्राच्या प्रकाशात खीर ठेवण्याला धार्मिक महत्त्व तसेच … Read more

पेरु खाण्याचे फायदे माहित आहेत का?

पेरू हे आपल्यातील अनेकांचं आवडतं फळ आहे. काहींना कडक तर काहींना अगदी पिकलेले पेरू खायला आवडतात. काहींना मात्र पेरू खाल्ल्यावर पोटदुखीचा त्रास होतो. हा त्रास खरं तर पेरूमुळे नाही, तर पेरुतील बियांमुळे होतो. ज्यांना हा त्रास होत असेल त्यांनी पेरुच्या बिया काढून केवळ मांसल भाग खाणे फायद्याचे ठरते. पेरू या फळात जीवनसत्व अ आणि क … Read more

गूळ-चणे एकत्र खाल्ल्याने खरंच वजन कमी होते का?

आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला आपले वजन संतुलित ठेवण्याची इच्छा असते. नियंत्रित वजन ठेवल्यास शरीर तंदुरुस्त व निरोगी राहते, तर सतत वजन वाढल्याने हृदयरोगासह उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तातील साखरेचा धोका देखील वाढतो. निरोगी आणि सक्रिय आयुष्य जगण्यासाठी बहुतेक प्रत्येकाला वजन कमी करायचे असते. लोक डाएट प्लॅन, आहार पूरकांच्या मदतीने वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात. … Read more

आरोग्यदायी लवंग खाण्याचे फायदे 

लवंग आपल्या प्रत्येकाच्या घरात पहायला मिळते, तो एक मसाल्याचा पदार्थ आहे. परंतू त्याचा आयुर्वेदामध्ये देखील वापर केला जात होता. आयुर्वेदामध्ये या मसाल्याचा उपयोग अनेक रोगांना दूर ठेवण्यासाठी केला जातो. लवंग या पदार्थास आयुर्वेदामध्ये औषधींचा गुरू मानले जाते. आज जाणून घेऊया लवंग खाण्याचे फायदे    थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाला सर्दी खोकल्याचे त्रास होतात, त्यासाठी लवंगाच्या तेलाचा एक … Read more