सूर्यग्रहणावेळी तिन्ही मुलांना जमिनीत पुरले

कर्नाटक : भारतात आजही अंधश्रद्धा दिसून येतात. गुरुवारी सूर्यग्रहणावेळी अंधश्रद्धेचा प्रकार दिसून आला. सूर्यग्रहणावेळी नातेवाईकांनी त्यांच्या अपंग मुलांना गळ्यापर्यंत जमिनीत पुरले. ही घटना कर्नाटकातील कलाबुरागी ताजसुल्तानपुर या गावीची आहे. सूर्यग्रहणानंतर कुटुंबीयांनी त्यांच्या तीन दिव्यांग मुलांना गळ्यापर्यंत जमिनीत पुरले. या तिन्ही मुलांना दोन तासांपेक्षा जास्त वेळ खड्ड्यात ठेवल्याचे सांगण्यात आले. https://twitter.com/ANI/status/1210130614118010887 ग्रहण संपल्यानंतरच मुलांना खड्ड्यातून काढण्यात … Read more