“आर्थिक महासत्ता बनताच बेरोजगारी हटणार” – पंतप्रधान मोदी
मेरठ – जेव्हा भारत ही जगातील अकरावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती, तेव्हा देशातील गरिबीचे प्रमाण वाढत होते. जेव्हा भारत पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला तेव्हा २५ कोटींहून अधिक लोकांना यशस्वीरित्या गरिबीतून बाहेर काढण्यात आले. आता जेव्हा आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू तेव्हा केवळ गरिबीच नाहीशी होणार नाही तर ‘नवा मध्यमवर्ग’ भारताच्या विकासाला चालना देईल. … Read more