शेअर बाजारात वाढतेय ‘परकीय गुंतवणूक’; मार्चमध्ये आतापर्यंत तब्बल 40 हजार कोटीची गुंतवणूक

नवी दिल्ली – अमेरिकेतील उच्च पातळीवरील व्याजदर आणि इतर कारणामुळे गेल्या काही महिन्यापासून भारतातील शेअर बाजारात परदेशी गुंतवणूक कमी होत होती. तर भारतातील कर्जरोखे बाजारात परकीय गुंतवणूक वाढत हाती. मात्र मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात 40,710 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची आकडेवारी समोर आली आहे. (FPIs infuse over Rs 40,000 cr in Indian … Read more

“खरंय, आकडे कधी खोटं बोलत नाहीत”; लोकसभेत खासदार डॉ. कोल्हे यांची केंद्र सरकारवर टीका

हडपसर – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नेहमीच म्हणतात की, आकडे कधी खोटं बोलत नाहीत. परंतु, केंद्र सरकार केवळ इकॉनॉमिकल ग्रोथचे आकडे जनते पुढे फेकते. पण, दरडोई उत्पन्नावर बोलत नाही. आकडे कधीच खोटं बोलत नाहीत हे खरे आहे त्यामुळेच अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर दिसत असली तरी दरडोई उत्पन्नामध्ये जगात आपण 141 क्रमांकावर आहोत, हे वास्तव लपवले जात … Read more

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल जाहीर; आर्थिक विकासदरात 6.8 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज

मुंबई : राज्याचा 2022-23 चा आर्थिक पाहणी अहवाल आज जाहीर करण्यात आला आहे. सन 2022-23 च्या पुर्वानुमानानुसार राज्याच्या आर्थिक विकासदरात 6.8 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आली आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 7.0 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. म्हणजेच महाराष्ट्राचा विकासाचा दर हा देशाच्या विकास दरापेक्षा कमी आहे. तसेच राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्ये क्षेत्रात 10.2 टक्क्यांच्या … Read more

अरे बापरे…! 270 दूध, 800 चिकन, 2500 चा चहा… पाकिस्तानात ‘महागाईचा बॉम्ब’ फुटला

कराची – पाकिस्तानात महागाईने असा कहर केला आहे की, आधी किचनमधून पीठ गायब झाले, मग बिस्किटे, नाश्ता गायब झाला आणि आता चहा, दूध, चिकन मिळणेही कठीण झाले आहे. . दररोज महागाई नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. पाकिस्तानच्या बंदरांवर माल पोहोचला आहे पण तो सोडण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. येथे दुधाचा दर प्रतिलिटर 210 रुपयांवर पोहोचला आहे. … Read more

आशियाई बॅंकेकडून भारताच्या विकास दर अंदाजात घट

नवी दिल्ली – मे 2021 च्या सुमारास भारतामध्ये करोनाची दुसरी लाट आल्यामुळे अर्थव्यवस्थेवर बराच परिणाम झाला आहे. त्यामुळे आशियाई विकास बॅंकेने या वर्षाच्या भारताचा विकास दर अंदाजात काही प्रमाणात घट केली आहे. अगोदर बॅंकेने भारताचा विकास दर 11 टक्के राहील असे म्हटले होते. मात्र आता त्यात सुधारणा करून भारताचा या वर्षाचा विकास दर दहा टक्के … Read more

आर्थिक विकास वाढतच जाईल; RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा विश्वास

मुंबई – येत्या काळात देशाचा आर्थिक विकास वाढतच जाईल, असा विश्‍वास रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्‍तिकांत दास यांनी व्यक्‍त केला आहे. पुढील आर्थिक वर्षात देशाचा विकासदर साडेटक्‍के इतका होईल, असा दावा त्यांनी केला. तथापि त्यांनी केलेला हा विकास दराचा दावा सरकारने वर्तवलेल्या अंदाजापेक्षा कमीच आहे. सरकारने पुढील आर्थिक वर्षात अकरा टक्के दराने जीडीपी वाढेल असे म्हटले … Read more

देशाच्या जिडीपीने गाठला मागील सहावर्षातील नीचांक

 नवी दिल्ली : सध्या देशात मंदीचे सावट असून दिवसेंदिवस हा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यातच चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचे जिडीपी संदर्भातील आकडेवारी हि चिंता वाढवणारी आहे. कारण या मध्ये जीडीपी घटून पाच टक्क्यांवर आला आहे. मागील सहा वर्षातील जिडीपीचा हा नीचांक असल्याचे बोलले जात आहे. मागील वर्षी या काळात जीडीपीमध्ये 8.2 टक्के वाढ … Read more