सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका; आरबीआयकडून रेपो दरात वाढ; गृह, वाहन कर्ज महागणार
नवी दिल्ली : देशात अगोदरच महागाईने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. त्यातच आता आरबीआयने पुन्हा एकदा नागरिकांना महागाईचा झटका दिला आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या पतधोरण आढावा बैठकीत 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्याज दरवाढ तात्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचे आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले. आरबीआयच्या … Read more