चार शिक्षकांची “टीईटी’ची प्रमाणपत्रे बोगस

डॉ. राजू गुरव पुणे  – शाळांमधील शिक्षकांची नोकरी कायम राहावी यासाठी मुंबई येथील चार शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण झाल्याची बोगस प्रमाणपत्रेच तयार करण्याची शक्‍कल लढविली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे करण्यात आलेल्या प्रमाणपत्राच्या तपासणीद्वारे हे बोगस प्रमाणपत्रांचे प्रकरण उघडकीस आले आहे. गुरुजींचा हा अजब प्रताप धक्कादायकच म्हणावा लागणार आहे. आता या शिक्षकांवर शिक्षणाधिकाऱ्यांकडून … Read more

महिला शिक्षिकांची नियुक्ती स्वत:च्याच शाळेत करा

नगर – महिला शिक्षिकांना निवडणुकीच्या कामातून वगळणे किंवा अपरिहार्य कारणास्तव महिला शिक्षिकांना दिलेल्या नियुक्त्‌या शक्‍यतो त्यांच्याच शाळेवर अथवा शेजारच्या शाळेवर देण्यात याव्यात,दिव्यांग व दुर्धर आजारी तसेच 53 वर्ष वयाच्या पुढच्या कर्मचा-यांना निवडणूक कामातून वगळावे तसेच मतदानाची वेळ संपताच महिला शिक्षिकांना तत्काळ कार्यमुक्त करावे. या बाबतचे निवेदन शिक्षक परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या वतीने राज्य उपाध्यक्ष संजय शेळके, … Read more

शिक्षक संघाच्या अधिवेशन हिशेबावरून वादंग

नगर  – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या सासवड येथे 2 मार्च 2019 रोजी झालेल्या शिक्षण परिषदेसाठी जिल्हाभरातील शिक्षकांकडून गोळा केलेल्या रकमेचा भरणा पाच दिवसाच्या आत राज्य संघाच्या खात्यावर करावा अन्यथा शिक्षक संघाच्या घटनेप्रमाणे आपणावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी नोटीस शिक्षक संघाच्या राज्य शाखेचे सचिव आप्पासाहेब कुल यांनी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संजय … Read more

अकरावी प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर

पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकाहद्दीतील इयत्ता अकरावीसाठी सुरू असलेल्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या फेरीकरिता सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 20 ऑगस्टपासून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील प्रवेश फेरी सुरू करण्यात आली आहे. 24 ऑगस्ट रोजी दहिहंडी उत्सवानिमित्त मुंबईसह काही ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक दिवस … Read more

“पोस्ट मॅट्रिक’साठी अर्ज करा

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना आवाहन पुणे – मुस्लीम, ख्रिश्‍चन, शीख, बौद्ध, पारशी व जैन या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारमार्फत पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी दि. 31 ऑक्‍टोबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन उच्च शिक्षण विभागाने केले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र राज्यासाठी नवीन शिष्यवृत्तीसाठी 47 हजार 575 विद्यार्थ्यांना … Read more

…तर परीक्षा केंद्रे बंद होणार!

परीक्षा केंद्र बंद करण्याची कार्यपद्धत  दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांसाठी सुधारित निकष लागू पुणे – इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रांबाबत सुधारित निकष लागू करण्यात आले आहेत. या निकषानुसारच नव्याने परीक्षा केंद्राची निर्मिती करावी लागणार आहे. अटी व शर्तीची पूर्तता न करणारी परीक्षा केंद्रे बंद करण्याची कारवाई महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे … Read more