विरोधी पक्षाच्या एकत्र येण्याच्या प्रयत्नाला ममता बॅनर्जींचा ‘खो’; ‘या’ कारणामुळे ‘एकला चलो रे’चा दिला नारा

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून देशात भाजप विरोधात सर्व पक्ष  एकत्र येत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, जदयू  असे अनेक पक्ष एकत्र येऊन भाजपविरोधी निवडणूक लढवणार असल्याचे  सांगत आले आहेत. मात्र, विरोधी पक्षांच्या या घोषणांना तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मोठा झटका  … Read more

नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला राहुल गांधींचा पाठिंबा; काँग्रेसचं राज्यात ‘एकला चलो रे’

नवी दिल्ली – काँग्रेसची प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती आल्यापासून काँग्रेस नेते नाना पटोले चांगलेच आक्रमक  झाले आहेत. आगामी काळातील सर्वच निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावरच लढेल, असे नाना पटोले यांनी ठणकावून सांगितल्याने गोंधळ निर्माण झाला होता. त्यांच्या स्वबळाच्या नाऱ्याला आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाठिंबा दर्शविला आहे. नाना पटोले काल दिल्लीत होते. त्यावेळी त्यांची राहुल गांधी यांच्याशी … Read more