‘शेळ्या-मेंढ्या सिंहाशी लढू शकत नाहीत…’; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा 

मुंबई – विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींना (narendra modi) पराभूत करण्याचा विचार करीत असले तरी शेळ्या मेंढ्या जंगलातील सिंहाशी लढू शकत नाहीत असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी व्यक्त केला आहे. श्रीनगरमधील एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना शिंदे म्हणाले की, मी विरोधी पक्षांना गिधाडे म्हणणार नाही, पण शेळ्या-मेंढ्या एकत्र येऊन जंगलात सिंहाशी लढा देऊ … Read more

‘मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले देणार’; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

मुंबई – मराठा आरक्षणासाठी झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र कसे द्यायचे याबाबत एक समिती महिनाभरात अहवाल सादर करेल. हा मुद्दा राज्य सरकारने गांभीर्याने घेतला असून आम्ही मराठा समाजाला कुणबी जातीचे दाखले देणार, असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्यात मागील अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीला मागील आठवड्यात शुक्रवारी जालन्यात … Read more

“दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती

मुंबई – राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत आज झालेल्या मंत्रिमडळाच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी ज्या ठिकाणी धोका आहे अशा दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात आल्याचे … Read more

Eknath Shinde : दीड तास चिखल तुडवत मुख्यमंत्री शिंदे इर्शाळवाडीत दाखल; अधिकाऱ्यांना सूचना तर स्थानिकांना दिला धीर..!

मुंबई – खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची दुःखद घटना समोर आली आहे. तसेच परिसरात अनेक लोक अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. इर्शाळवाडी दुर्घटनेच्या ठिकाणी एनडीआरएफ पथके बचाव कार्य करत आहे. 98 लोकांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहे तर 12 जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. इर्शाळवाडी गावातजाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे बचाव कार्य करण्यात … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेस्को मैदानावर दाखल, थोड्याच वेळात कार्यकर्त्यांना करणार संबोधित

मुंबई – शिवसेनेचा 57वा वर्धापन दिन उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून साजरा केला जात आहे. दोन्ही गटांकडून सध्या जोरदार शक्तीप्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेनेच्या 57 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन वर्धापन दिन साजरे होताना दिसत आहे. ठाकरे गटाचा मेळावा किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद हॉलमध्ये होत आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाचा मेळावा … Read more

“श्रीनगर येथे उभारणार महाराष्ट्र भवन…’ मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई – श्रीनगर येथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जम्मू आणि काश्‍मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना प्रत्यक्ष भेटून केली. सध्या मुख्यमंत्री कश्‍मीर दौऱ्यावर असून यादरम्यान त्यांनी सिन्हा यांची भेट घेतली. यावेळी नायब राज्यपालांना दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री म्हणतात की, पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढविणे आणि पर्यायाने आर्थिक … Read more

‘जगभरातील शिवकालीन वस्तूंचे संकलन करणार..’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

रायगड – स्वराज्याची राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या रायगड किल्य्यावर शुक्रवार (दि. 3 जून) रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक दिनाचा सोहळा अगदी शाही पद्धतीने पार पडला आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विधीवत पूजा केली आहे. राज्य शासन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरमध्ये … Read more

अभिनेते मकरंद अनासपुरे बनले लाल परीचे ‘ब्रँड अ‍ॅम्बेसिडर’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून ‘स्वच्छ सुंदर एसटी’ बस स्थानक नावाचा नवा उपक्रम महाराष्ट्रामध्ये राबवला जात आहे. तो अजून प्रभावी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी, विनोदवीर ‘मकरंद अनासपूरे’ यांची एसटी महामंडळाचे ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नावाची घोषणा करुन त्यांना … Read more

जल संवर्धनात महाराष्ट्र देशात पहिला.! मुख्यमंत्री शिंदेंनी ट्विट करत दिली माहिती, म्हणाले….

मुंबई – केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने देशातील जलाशयांच्या गणनेचा अहवाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये महाराष्ट्र राज्याचा देशात पहिला क्रमांक आला आहे. याबाबतची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून दिली आहे. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण.! जलशक्ती मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या जलसंधारणाच्या पहिल्या जनगणनेच्या अहवालानुसार जलसंधारण योजना मोठ्या प्रमाणावर आणि यशस्वीपणे राबवण्यात महाराष्ट्र पहिल्या … Read more

‘खारघरमध्ये किती जणांचा मृत्यू झाला हे खरं सांगा…’; जितेंद्र आव्हाड यांचा सरकारला सवाल

मुंबई – यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी प्रदान करण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी अनेक अनुयायी नवी मुंबईतील खारघरमध्ये आले होते. मात्र हा सोहळा रणरणत्या उन्हात घेण्यात आला होता. यामुळे उष्माघाताने तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहेत. दरम्यान, या दुर्दैवी … Read more