Brazil : बोल्सेनारो यांनी पराभवाचे खापर फोडले मतदान यंत्रांवर; निवडणूक आयोगाकडे केली ‘ही’ मागणी

ब्रासिलिया – ब्राझिलचे विद्यमान अध्यक्ष जेर बोल्सेनारो (Jair Bolsonaro) यांनी अध्यक्षीय निवडणुकीतील आपल्या पराभवाचे खापर इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांवर आणि सॉफ्टवेअरमधील दोषावर फोडले आहे. निवडणुकीचा निकाल लागून गेल्यानंतर जवळपास तीन आठवड्यांनंतर बोल्सेनारो यांनी या पराभवाबद्दल भाष्य केले आहे. निवडणुक आयोगाने इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रावर करण्यात आलेली मते रद्द करावीत, अशी मागणीही बोल्सेनारो यांनी ब्राझिलच्या निवडणूक आयोगाकडे केली … Read more

दोन्ही भैय्यांच्या हट्टापाई महाविकास आघाडीने जागा गमावली

महापालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या पल्लवी जाधव विजयी : आघाडीत झाली बिघाडी?; वरिष्ठ दखल घेणार का? नगर – महापालिकेच्या प्रभाग क्र. 6 “अ’ मधील पोटनिवडणुकीत भाजपच्या पल्लवी जाधव यांनी शिवसेनेच्या अनिता दळवी यांचा दारून पराभव केला. दोन्ही भैय्यांच्या हट्टापाई महाविकास आघाडीने जागा गमावली असल्याची जोरदार चर्चा शहरात आहे. शिवसेनेकडून अनिता लक्ष्मण दळवी, तर भाजपकडून पल्लवी दत्तात्रेय जाधव … Read more

कर्मचारी महासंघात सत्तापरिवर्तन

अंबर चिंचवडे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत अंबर चिंचवडे यांच्या “आपला महासंघ’ पॅनलने दणदणीत विजय मिळवित महासंघामध्ये सत्तापरिवर्तन घडविले आहे. तब्बल 15 वर्षे एकहाती वर्चस्व राखलेल्या बबन झिंजुर्डे यांच्या स्व. शंकर गावडे कर्मचारी महासंघ पॅनलला पराभवाचा झटका बसला आहे. या पराभवामुळे झिंजुर्डे यांचे कर्मचारी महासंघावरील वर्चस्वही संपुष्टात … Read more

महापालिकाही महाशिवआघाडी एकत्रित लढणार

आ. बाळासाहेब थोरात : शिवसेनेने मराठी बाणा दाखविला; तिन्ही पक्ष राज्यघटनेला धरुन चालणार संगमनेर – राज्य सरकारच्या स्थापनेचा विषय सुरू असतानाच महापालिकेच्या निवडणुका देखील लवकरच जाहीर होतील. या निवडणुकीतही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस महाशिवआघाडीने एकत्र यावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे या निवडणुका देखील महाशिवआघाडी एकत्रित लढण्याची शक्‍यता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष … Read more

#व्हिडीओ : नीरा नरसिंहपुरमध्ये पूरस्थिती गंभीर

बावडा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत असलेल्या पुणे व सोलापूर या दोन जिल्ह्यांच्या काठावर वसलेल्या श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे होत असलेल्या नीरा व भीमा नद्यांना पूर आला आहे. यामुळे गावातील नागरिकांना संगमावर वसलेल्या मंदिरात आसरा देण्यात आला आहे. परंतु, याच मंदिराला पाण्याने वेढा घातल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत … Read more

राजकारणातील शुचिता केव्हा येणार? (भाग-२)

लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. पण निकालानंतर संसद सदस्यांची जी स्थिती समोर आली ती आश्‍चर्यकारक आहेच पण चिंतित करणारीही आहे. 17 व्या लोकसभा निवडणुकीत एकूण 233 संसद सदस्य जे निवडणूक जिंकले आहेत त्यांच्यावर गुन्हेगारी खटले नोंदले गेले आहेत. थोडक्‍यात काय तर हे निकाल म्हणजे जनतेमध्ये जागरूकता किती कमी आहे त्याचे उदाहरण आहे असे … Read more

राजकारणातील शुचिता केव्हा येणार? (भाग-१)

लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. पण निकालानंतर संसद सदस्यांची जी स्थिती समोर आली ती आश्‍चर्यकारक आहेच पण चिंतित करणारीही आहे. 17 व्या लोकसभा निवडणुकीत एकूण 233 संसद सदस्य जे निवडणूक जिंकले आहेत त्यांच्यावर गुन्हेगारी खटले नोंदले गेले आहेत. थोडक्‍यात काय तर हे निकाल म्हणजे जनतेमध्ये जागरूकता किती कमी आहे त्याचे उदाहरण आहे असे … Read more

मायावतींनंतर सपाचाही ‘एकला चलो’चा नारा

उत्तर प्रदेश – बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांनंतर समाजवादी पक्षासोबत काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. मायावती यांनी आगामी मध्यावधी निवडणुकांमध्ये बसपा स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही ‘एकला चलो’चा नारा दिला आहे. आझमगडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचे संकेत … Read more

आमचे ५२ खासदारच भाजपासाठी पुरेसे, इंच-इंच लढवू; राहुल गांधींचा हुंकार

नवी दिल्ली – काँग्रेसच्या संसदीय नेतेपदी पुन्हा एकदा सोनिया गांधी यांची निवड झाली आहे. या बैठकीदरम्यान राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांचा जोश वाढविताना आक्रमक आणि मजबूत राहण्यास सांगितले आहे. तसेच आमचे ५२ खासदार भाजपविरोधात लढण्यासाठी पुरेसे असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राहुल गांधींनी मतदारांचे आभार मानले व पुढे म्हणाले, सर्व काँग्रेस सदस्यांनी लक्षात ठेवायचे आहे … Read more

प्रत्यक्ष मतदानापेक्षा ४५९ जास्त मते मोजली; राजू शेट्टींचा आरोप

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची खासदारकीची हॅटट्रिक रोखत शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. तब्बल लाखाच्या मते त्यांनी राजू शेट्टी यांना धूळ चारत त्यांनी हा विजय मिळवला. परंतु राजू शेट्टी यांनी आता निवडणूक आयोगाकडे धाव घेत लेखी तक्रार केली आहे. मतदार संघात एकूण मतांपेक्षा जास्त … Read more