वीज कनेक्शन तोडून शेतकरी वेठीस
पुसेगाव -लाखो रुपये खर्चून स्थानिक शेतकऱ्यांनी नेर तलावातून शेतीसाठी पाणी नेले आहे. सध्याची पावसाची परिस्थिती पाहता नेर तलावामध्ये जिहे- कटापूरचे पाणी आवर्तन सुरू केले आहे. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य वाढत चालले आहे. अशा स्थितीत प्रशासनाने स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज कनेक्शन तोडून नेर धरणाचे पाणी नदीला सोडण्याचा घाट घातला आहे. प्रशासनाच्या या अन्यायी भुमिकेबाबत आज नेर तलाव … Read more