वीज कनेक्‍शन तोडून शेतकरी वेठीस

पुसेगाव  -लाखो रुपये खर्चून स्थानिक शेतकऱ्यांनी नेर तलावातून शेतीसाठी पाणी नेले आहे. सध्याची पावसाची परिस्थिती पाहता नेर तलावामध्ये जिहे- कटापूरचे पाणी आवर्तन सुरू केले आहे. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य वाढत चालले आहे. अशा स्थितीत प्रशासनाने स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज कनेक्‍शन तोडून नेर धरणाचे पाणी नदीला सोडण्याचा घाट घातला आहे. प्रशासनाच्या या अन्यायी भुमिकेबाबत आज नेर तलाव … Read more

शेतीपंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत करा, अन्यथा…; रासपचा इशारा

महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्याचा दिला इशारा बारामती (प्रतिनिधी) – तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. विद्युत पुरवठा सुरळीत केला नाही तर महाराष्ट्र बंद उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी रासपचे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे व तालुकाध्यक्ष अमोल सातकर यांनी दिला आहे. राष्ट्रीय समाज … Read more

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ठेकेदारावर वीजचोरीचा आरोप

स्थानिक नागरिकांनी तक्रार करूनही महावितरणकडून कारवाईस टाळाटाळ पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने रस्त्याचे काम करणारा ठेकेदार चोरून वीज घेत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली. यामुळे एक कुत्रा आणि कामगारही जखमी झाला. तरीदेखील वीज चोरीस सुरूच असल्याचा धक्‍कादायक आरोपी बिजलीनगर येथील गिरीराज सोसायटीमधील नागरिकांनी केला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रिटीकरणाची कामे सुरू … Read more

उर्जामंत्र्यांचे विरोधकांना ‘लॅविश’ प्रत्युत्तर; म्हणाले,’मला….’

मुंबई – सर्वसामान्य जनता करोनाच्या निर्बंधांबरोबर वाढत्या महागाईला तोंड देत असताना थकीत विज बिलासाठी मदत मिळेल अशी आशा सरकारने दाखवली. मात्र, त्यावर सरकारने घोर निराशाच केली. काही हप्ते करून विजबील भरण्यास मुभा देणे गरजेचे असताना थेट कनेक्‍शन कट केली जात आहेत. तर दुसरीकडे मंत्र्यांचे बंगले आणि कार्यालयांवर कोट्यावधींचा खर्च होत असल्याचा आरोप भाजपचे माध्यम विभागाचे … Read more

गरिबांचे वीजकनेक्शन कापतात, मात्र ऊर्जामंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च

मुंबई – सर्वसामान्य जनता करोनाच्या निर्बंधांबरोबर वाढत्या महागाईला तोंड देत असताना थकीत विज बिलासाठी मदत मिळेल अशी आशा सरकारने दाखवली. मात्र, त्यावर सरकारने घोर निराशाच केली. काही हप्ते करून विजबील भरण्यास मुभा देणे गरजेचे असताना थेट कनेक्‍शन कट केली जात आहेत. तर दुसरीकडे मंत्र्यांचे बंगले आणि कार्यालयांवर कोट्यावधींचा खर्च होत असल्याचा आरोप भाजपचे माध्यम विभागाचे … Read more

आता महावितरणकडून सामूहिक कारवाई; मोबाइलवर करणार चित्रीकरण

कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यांनंतर सतर्कता; 5 ते 25 अधिकाऱ्यांचा पथकात समावेश पिंपरी – लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, अशी मागणी विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून होत आहे. तर दुसरीकडे थकबाकी न भरल्यास महावितरणने वीज जोडणी तोडण्याचा सपाटा लावला आहे. यात अनेकवेळा नागरिक आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादविवाद होत आहेत. कर्मचाऱ्यांवर हल्लेदेखील झाले आहेत. यामुळे सावध पवित्रा … Read more

पुसेगावात शिवसैनिकांनी महावितरणच्या वसुली अधिकाऱ्यांची गाडी फोडली

पुसेगाव – करोना तसेच अवकाळीच्या पार्श्वभूमीवर पुसेगाव (ता. खटाव) सह परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट पूर्ण कोलमडले असतानाच महावितरणचे अधिकारी कोणतीही पूर्वकल्पना न देता ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करत आहेत. आजही महावितरणचे अधिकारी बोलेरो गाडीतून पुसेगाव येथे विजतोडणीस जात असताना संतप्त शिवसैनिकांनी त्यांची गाडी फोडली. यावेळी गाडीत शैलेश राक्षे व इतर वसुली अधिकारी उपस्थित होते. तसेच … Read more

वीज कनेक्शन तोडणीवर उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ;सर्वसामान्यांना मिळणार दिलासा

मुंबई : करोना काळात पाठवण्यात आलेल्या वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ करण्यात आला. विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावरून भाजपा आक्रमक झाली. सभागृहात गोंधळ सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत वीज तोडणी मोहिमेला स्थगिती … Read more

महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड केल्यास फौजदारी

महावितरणचा आंदोलकांना इशारा पुणे – करोनाकाळातही वीजग्राहकांच्या सेवेत अहोरात्र कर्तव्य बजावणारे महावितरणचे अभियंते, कर्मचारी सध्या गंभीर आर्थिक संकटामुळे नाईलाजाने थकीत वीजबिलांची वसुली व थकबाकीदारांची वीज खंडित करण्याची कारवाई करीत आहेत. यादरम्यान त्यांना शिवीगाळ, धक्‍काबुक्‍की किंवा मारहाण तसेच कार्यालयांची तोडफोड करून नासधूस झाल्यास तत्काळ फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना मारहाण किंवा कार्यालयाची तोडफोड करू नये, … Read more

थकबाकीदारांचा वीजपुरवठा होणार खंडित; महावितरण कठोर पावले उचलण्याच्या तयारीत

लॉकडाऊन कालावधीत यंत्रणा रेंगाळली; थकबाकी 1081 कोटी 41 लाख रुपयांवर पुणे – थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे. मार्च 2020 पर्यंत असणारी 278 कोटी रुपयांची थकबाकी आता तब्बल 1081 कोटी 41 लाख रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासन कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. पुणे जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीत सुमारे 36 … Read more