एल्गार परिषदेत केलेले हिंदुविषयी भाषणावर शरजिल उस्मानी म्हणाला,…

नवी दिल्ली  – पुण्यातील  एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेल्या  विधानावरून  काही दिवसांपूर्वी  राजकारण चांगलेच तापले होते. एल्गार परिषदेचे पुण्यात शनिवारी ३० जानेवारी रोजी आयोजन केले होते. त्यात अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे शरजिल उस्मानी यांचे भाषण झाले होते. त्यात त्याने हिंदुविषयी आपत्तीजनक व भडकावू विधाने केल्याने पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला.  याप्रकणाबाबत उच्च न्यायालयात … Read more

भीमा कोरेगाव प्रकरण; अखेर वरवरा राव यांना जामीन मंजूर ;परंतु

मुंबई: शहरी नक्षलवाद आरोपप्रकरणी अटकेत लेखक-कवी वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज अंतरिम जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणास्तव राव यांची तातडीच्या अंतरिम जामिनावर सुटका करावी या मागणीसाठी राव यांच्यासह त्यांच्या पत्नी हेमलता यांनी स्वतंत्र याचिका केली होती. प्रदीर्घ सुनावणीनंतर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला … Read more

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन

पुणे – निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन झालं. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील पहिली एल्गार परिषद पी बी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. पी. बी. सावंत यांचे आज सकाळी साडेनऊ वाजता निधन झालं. वयाच्या 91 व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी पुण्यातील बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार … Read more

‘त्याला’ टार्गेट केले जातेय; एल्गार परिषद आयोजकांचा शरजिल उस्मानीला पाठिंबा

पुणे – शरजिल उस्मानीच्या धर्मामुळे त्याला आज विकृत, हिंस्त्र आणि द्वेषपूर्ण तऱ्हेने लक्ष केले जात आहे. एल्गार परिषदेतील त्याच्या भाषणामुळे काही लोकांकडून वादंग उभा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावर परिषदेचे आयोजक असलेल्या भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियान राज्य समन्वय समितीने शरजिल उस्मानीसोबत असल्याची भूमिका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे. शरजिल हा एनआरसी, सीएए, एनपीआर … Read more

केंद्र सरकारला मद्यपींसारखी झिंग; प्रकाश आंबेडकरांची टीका

पुणे -“जशी मद्यपी व्यक्तीला झिंग आल्यावर तो घरातील वस्तू विकतो. तसे केंद्र सरकारचे झाले आहे. केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या विकायला निघाले आहे,’ अशा कडक शब्दांत वंचित बहूजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. देशाचा महसूल 19 लाख कोटींचा आहे. त्याच खर्च 35 लाख कोटी असून 27 कोटींची तूट आहे. … Read more

…ते भाषण थांबवायला पाहिजे होते : अजित पवार

पुणे –  पुण्यातील  एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेल्या  विधानावरून सध्या राजकारण चांगलेच तापले  आहे. यावर एल्गार परिषदेमध्ये करण्यात आलेले वक्‍तव्य योग्य नसल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. वडगाव बुद्रुक येथे विभागाच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रम झाला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले कि, एल्गार परिषदेमध्ये करण्यात आलेले वक्‍तव्य योग्य नाही. … Read more

कॅन्सरपेक्षा जातीयतेच्या विषाची जास्त भीती; पायल तडवीच्या मातोश्री आबेदा यांची भावना

“महार मांगांच्या दु:खाविषयी..’ या निबंधाचे प्रकाशन पुणे – स्वत:ला झालेल्या कॅन्सरची जेवढी भीती वाटत नाही तेवढी जातीयतेच्या विषाची वाटते; जे की आपल्या मुलांना दिले जात आहे, अशी खंत वैद्यकीय शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेताना आत्महत्या केलेल्या पायल तडवी हिच्या मातोश्री आबेदा यांनी शनिवारी व्यक्‍त केली. भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियानांतर्गत आयोजित “एल्गार परिषद 2021’ला त्या उपस्थित … Read more

धर्मांध सत्तेमुळे बहुजनांपुढे अस्तित्वाची लढाई- रॉय

लेखिका अरुंधती रॉय यांची जातीयवादी शक्‍तींवर टीका पुणे – एक शतकाच्या प्रयत्नांनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सत्ता मिळवली. या सध्याच्या धर्मांध सत्तेने दलित, बहुजनांपुढे अस्तित्त्वाची लढाई उभी केली, अशा शब्दात पुरोगामी विचारांच्या ज्येष्ठ लेखिका अरूंधती रॉय यांनी केंद्र सरकारवर टीकेचे आसूड ओढले. एल्गार परिषद 2021′ च्या निमित्ताने “स्वदेश चळवळ’ या विषयावर … Read more

‘एल्गार’साठी 250 पोलिसांचा फौजफाटा

गणेश कला क्रीडा मंच परिसरात कडक बंदोबस्त पुणे – एल्गार परिषदेसाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके आणि स्थानिक पोलीस स्टेशन, असा तब्बल 250 अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात होता. तर, दुसरीकडे परिषदेला उपस्थित रहाण्यासाठी फक्‍त 200 कार्यकर्त्यांची मर्यादा घालण्यात आली. पोलिसांनी एल्गार परिषदेला गणेश कला क्रीडा मंच येथे … Read more

‘एल्गार’ला परवानगी नाहीच

पुणे – कायदा सुव्यवस्था आणि करोनामुळे स्वारगेट पोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी नाकारली आहे. गणेश कला क्रीडा केंद्रात दि. 31 डिसेंबरला एल्गार परिषदेचे आयोजन करण्याच्या परवानगीसाठी समितीने स्वारगेट पोलीस ठाण्यात अर्ज केला होता. कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी दि. 1 जानेवारीला हजारो अनुयायी भेट देतात. त्या पार्श्‍वभूमीवर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी समितीने … Read more