एल्गार परिषदेत केलेले हिंदुविषयी भाषणावर शरजिल उस्मानी म्हणाला,…
नवी दिल्ली – पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेल्या विधानावरून काही दिवसांपूर्वी राजकारण चांगलेच तापले होते. एल्गार परिषदेचे पुण्यात शनिवारी ३० जानेवारी रोजी आयोजन केले होते. त्यात अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे शरजिल उस्मानी यांचे भाषण झाले होते. त्यात त्याने हिंदुविषयी आपत्तीजनक व भडकावू विधाने केल्याने पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला. याप्रकणाबाबत उच्च न्यायालयात … Read more