शांती सैनिकांच्या सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन नवी दिल्ली – हिंसाचार ग्रस्त प्रदेशात स्थैर्य राखणे, संघर्ष रोखणे आणि शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी तैनात केलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैनिकांची सुरक्षा आणि परिणामकारकता अबाधित राखण्यासाठी उत्तरदायी राष्ट्रांमध्ये अभिनव दृष्टिकोन आणि वर्धित सहकार्य असायला हवे असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. संयुक्त राष्ट्र शांती सेनेला 75 वर्षे … Read more