शांती सैनिकांच्या सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्‍यक

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन नवी दिल्ली – हिंसाचार ग्रस्त प्रदेशात स्थैर्य राखणे, संघर्ष रोखणे आणि शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी तैनात केलेल्या संयुक्‍त राष्ट्रांच्या शांतता सैनिकांची सुरक्षा आणि परिणामकारकता अबाधित राखण्यासाठी उत्तरदायी राष्ट्रांमध्ये अभिनव दृष्टिकोन आणि वर्धित सहकार्य असायला हवे असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. संयुक्‍त राष्ट्र शांती सेनेला 75 वर्षे … Read more

लक्षवेधी : विकासाचा ‘रस्ता’

अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी म्हणाले होते की, अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत असे नाही, तर अमेरिकेतील रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे. या धर्तीवरच नव्या भारताच्या उभारणीसाठी चांगले रस्ते असणे अत्यंत आवश्‍यक आहे आणि या दिशेने देश पुढे जात आहे. रस्तेबांधणीच्या वेगाच्या बाबतीत नवनवीन उच्चांक नोंदविण्यात येत आहेत. भारताच्या … Read more

विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्ये विकसित करणारे अभ्यासक्रम आवश्यक – उपमुख्यमंत्री पवार

मुंबई – शिक्षण पद्धतीमध्ये बदल करून आता जीवनकौशल्ये विकसित करणारे अभ्यासक्रम आवश्यक आहेत. या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे अंगभूत गुण आणि कौशल्य ओळखून त्यामध्ये त्यांना पारंगत करणारे जगातील सर्वोत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा. यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील बदल, जागतिकीकरणातील अनिश्चितता यांना आत्मविश्वासाने सामोरे … Read more

जीवनशैलीतील बदल आणि पोषक आहारच्या सवयी उत्तम आरोग्यासाठी आवश्यक – उपराष्ट्रपती

नवी दिल्ली – वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी, आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि उत्तम, निरोगी जीवनशैलीविषयी जनजागृती करावी, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. एक, मजबूत, सुदृढ आणि समृद्ध भारत निर्माण करण्यासाठी सर्वांगीण प्रयत्नांची गरज असल्याचे अधोरेखित करत, उपराष्ट्रपतींनी सरकारच्या प्रयत्नांना जोड देत, खाजगी संस्था, मोठे कॉर्पोरेट उद्योग आणि व्यक्तींनीही आपला वेळ आणि संसाधनांचा वापर करायला … Read more

महागाई रोखण्यासाठी व्याजदर वाढ आवश्‍यक

नवी दिल्ली – जागतिक पातळीवर महागाई रोखण्यासाठी व्याजदरात वाढ केली जात आहे. मात्र भारतामध्ये अजूनही रिझर्व बॅंकेने व्याजदरात वाढ केलेली नाही. महागाई रोखण्यासाठी प्राधान्यक्रम देण्याची गरज आहे असे रिझर्व बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे.व्याजदर वाढ म्हणजे राष्ट्रविरोधी कृत्य असे वर्णन काही राजकीय लोक करतात, ते चुकीचे आहे असे राजन यांनी सांगितले. सध्या … Read more

पाणीबचत आवश्‍यकच – पालकमंत्री पवार: यंदा अडीच टीएमसी कमी जलसाठा

समान पाणी योजनेचे काम लवकर पूर्ण करण्याच्या पालिकेला सूचना पुणे – खडकवासला प्रकल्पात गतवर्षीपेक्षा 2.5 टीएमसी पाणी कमी आहे. त्यामुळे जलसंपदा, महानगरपालिका प्रशासनाने पाणीबचतीसाठी योग्य व्यवस्थापन करा. शहरात तसेच ग्रामीण भागातही कालव्यावर कोठे काही पाणीचोरी होत असेल, गळती होत असेल तर कठोर कारवाई करावी. सर्वांना समान न्यायाने पाणी मिळेल असे व्यवस्थापन करावे. महानगरपालिकेने पाणी योजनेचे … Read more

बदलत्या काळानुसार डिजिटल शिक्षण आवश्‍यक – उद्धव ठाकरे

मुंबई – मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करणेही गरजेचे आहे. बदलत्या काळानुसार डिजिटल शिक्षण, इंग्रजी, जर्मन अशा विविध भाषांचे शिक्षण हेही आवश्‍यक आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याला शैक्षणिकदृष्ट्‌या प्रगतीपथावर ठेवण्यासाठी सर्व त्या उपाययोजना करण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने कार्यबल गटाने केलेल्या कामकाजाची आणि राज्य शासनास करण्यात आलेल्या … Read more

सर्वांगीण विकासासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक – राज्यपाल कोश्यारी

हिंगोली : जिल्ह्यातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असून या योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवावेत, असे निर्देश राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिले. येथील शासकीय विश्रागृहातील सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बरगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा, पोलीस … Read more

अत्यावश्‍यक वस्तू कायद्यातील दुरुस्तीला राज्यसभेची मंजुरी

नवी दिल्ली – जीवनावश्‍यक वस्तू कायदा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मंजूर झाले. या सुधारणेमुळे भरड धान्य, कडधान्य, तेलबिया, तेल, कांदा तसेच बटाटा हे जिन्नस जीवनावश्‍यक वस्तूंच्या यादीतून वगळले जातील. या आधीच्या 5 जूनच्या अध्यादेशाची जागा या विधेयकाने घेतली. लोकसभेत 15 सप्टेंबरला हे विधेयक मंजूर झाले आहे.  या सुधारणेनंतर शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन विकण्याचे स्वातंत्र्य मिळेल, तसेच … Read more

सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी नशामुक्त भारत अभियान आवश्यक

मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांचे प्रतिपादन मुंबई – नशामुक्त भारत अभियान हे सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी आवश्यक अभियान असून मुंबई शहर जिल्ह्यात ते अत्यंत सक्षमतेने राबवण्यात येईल.ज्यायोगे समाज नशामुक्त होईल, असे प्रतिपादन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले. केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत देशातील २७२ जिल्ह्यांमध्ये या अभियानाची काल सुरुवात झाली. यात महाराष्ट्रातील मुंबई … Read more