‘पन्नास वर्षांपूर्वी सोडले घर, आज कोट्यवधी नागरिक माझे कुटुंब’; पंतप्रधान मोदी झाले भावुक
नवी दिल्ली – पन्नास- साठ वर्षांपूर्वी घरातून बाहेर पडलो होतो. त्यावेळी मनातही आले नव्हते की एक दिवस लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवेल १४० कोटींचा हा देशच माझे कुटुंब होईल असे वाटले नव्हते. मी स्वत:साठी कधी जगलो नाही आणि स्वत:साठी जन्माला आलो नाही. मी तुमच्यासाठी आहे, तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्राण पणाला लावून प्रयत्न करतो आहे असे … Read more