‘पन्नास वर्षांपूर्वी सोडले घर, आज कोट्यवधी नागरिक माझे कुटुंब’; पंतप्रधान मोदी झाले भावुक

नवी दिल्ली – पन्नास- साठ वर्षांपूर्वी घरातून बाहेर पडलो होतो. त्यावेळी मनातही आले नव्हते की एक दिवस लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवेल १४० कोटींचा हा देशच माझे कुटुंब होईल असे वाटले नव्हते. मी स्वत:साठी कधी जगलो नाही आणि स्वत:साठी जन्माला आलो नाही. मी तुमच्यासाठी आहे, तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्राण पणाला लावून प्रयत्न करतो आहे असे … Read more

अपघातात मृत्यू झालेल्या व्यावसायिकाच्या कुटुंबियांना मिळणार ६५ लाख; समुपदेशनात तडजोड

पुणे : अपघातात मृत्यू झालेल्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाच्या कुटुबियांना ६५ लाख रुपये मिळणार आहे. वडगाव मावळ येथील जिल्हा न्यायाधीश जे. एल. गांधी यांनी केलेल्या समुपदेशनात हा दावा निकाली निघाला. या प्रकरणात अर्जदारांतर्फे ॲड. सुभाष देसाई यांनी, तर, टाटा एआयजी जनरल विमा कंपनीतर्फे ॲड. सुरेंद्र दातार व श्रध्दा बनछोडे आणि अजिंक्य कुलकर्णी यांनी तडजोडीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. … Read more

रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क ; म्हणाले, मी चार लाख मतांनी…”

Raosaheb Danve ।

Raosaheb Danve । लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आज महाराष्ट्रासह देशभरात पार पडत आहे. त्या टप्प्यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९६ जागांसाठी आज मतदान होत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ११ जागांचाही समावेश आहे. यामध्ये जालना लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. त्यातच जालन्याचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब … Read more

मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचा खटला दोन तारखांमध्येच निकाली; मयताच्या कुटुंबियांना ५ लाख भरपाई

पुणे : भरधाव चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत मुलाच्या आई-वडिलांनी येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे नुकसान भरपाई मिळविण्यसाठी दावा दाखल केला. मात्र, अपघातातील चारचाकी गाडीचा विमा नव्हता. त्यामुळे गाडी मालकाच्या विरोधात हा दावा दाखल केला होता. मध्यस्थी न्यायालयाकडे तडजोडी होऊन अवघ्या दुसऱ्या तारखेलाच हे प्रकरण निकाली निघाले. चारचाकीच्या … Read more

…असा जावई नको गं बाई; भांडणाचा राग सोसायटीतील १५ गाड्या जाळून काढला

पुणे – सासूबरोबर कौटुंबिक वाद झाल्यावर जावयाने सासूच्या दुचाकीसह सोसायटतील तब्बल १५ दुचाकी जाळल्या . सुदैवाने यात कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. पार्किंग शेजारीच वीजेचे मीटर होते. त्याला झळ बसली असती तर पुर्ण इमारत नेस्तनाबूत झाली असती. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात वाहने जाळणाऱ्या जावयाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना वडगाव बुद्रुक येथील ज्ञानगंगा सोसायटी जवळील … Read more

काही वर्षांनी चुलत भावंडे देखील नसणार…!

Short Family Effects – 2095 पर्यंत जगभरात कुटुंबे आणखी आक्रसून जातील. सख्ख्या आणि चुलत भावंडांसोबत बालपण घालवणारे खेळणारे दंगामस्ती करणारी ही शेवटची पिढी ठरेल. आताच्या पिढीत एखादे दुसरेच आपत्य असते आणि त्याची चुलत भावंडे असली तर ती कधीतरी वर्षातून एखाद्या दिवशी एकत्र येतात. बाकी सगळे फोन आणि सोशल मीडिया वरूनच चालू असते. पूर्वीसारखी एकत्र कुटुंब … Read more

Lok Sabha Election 2024 : कौटुंबिक लढतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ; बारामतीकडे देशाचे लक्ष, जनतेचा कौल कुणाच्या बाजूने?

Lok Sabha Election 2024 । Election News : लोकसभा निवडणूक 2024ला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. येत्या 19 एप्रिल रोजी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. अशात यंदाची लोकसभा निवडणूक देशासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. कारण या लोकसभेच कौटुंबिक लढती पाहायला मिळणार आहे. पश्चिम बंगालसह आंध्रप्रदेश, ओडिसा आणि महाराष्ट्रात या राज्यांत कौटुंबिक … Read more

गुंतवणूकदारांचे 100 कोटी हवालामार्फत परदेशात पाठवले; ईडीकडून एका कुटूंबासह पाच जणांवर गुन्हा दाखल

पुणे – जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल 100 कोटीची फसवणूक करण्यात आली. हे पैसे हवालामार्फत परदेशात पाठविण्यात आले आहेत. याप्रकणी सक्त वसुली संचनालयाने एका कुटूंबातील तीन व्यक्तींसह पाच जणांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ईडीचे सहायक संचालक रत्नेशकुमार भुवनेश्‍वरलाल कर्ण (43) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानूसार विनोद तुकाराम खुटे, संतोष … Read more

Chhagan Bhujbal and family । छगन भुजबळ व कुटुंबीयांना मोठा दिलासा; बेनामी संपत्तीप्रकरणी दाखल खटला बंद !

Chhagan Bhujbal and family । राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि कुटुंबियांना मुंबई सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात बेनामी व्यवहाराप्रकरणी दाखल केलेला खटला विशेष न्यायालयाने बंद करून निकाली काढला आहे. दोन महिन्यांपूर्वी हायकोर्टाने या प्रकरणातील तक्रार रद्द केल्याने या प्रकरणातील तपास बंद करण्यावर विशेष कोर्टाकडून शिक्कामोर्तब केला आहे. सत्यन केसरकर आणि … Read more

Sharmistha Mukherjee : शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या,”काँग्रेसने नेहरु- गांधी घराण्यांच्या सीमेबाहेर जाऊन विचार करणं गरजेचं”

Sharmistha Mukherjee : माजी दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाविषयी मोठे विधान केले आहे. यावेळी त्यांनी सरळ गांधी-नेहरू घराण्याचा उल्लेख करत पक्ष नेतृत्व अन्य कोणाकडे देण्याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे. त्या जयपूरमध्ये आयोजित एका सांस्कृतिक महोत्सवा दरम्यान बोलत होत्या. लोकसभेत काँग्रेसच्या जागा कमी झाल्या आहेत. तरीही राष्ट्रीय … Read more