शेतकरी आंदोलन: ‘ते’ ५०० शेतकरी माझ्यासाठी मेलेत का?; मोदींनी रागात प्रतिप्रश्न केल्याचा राज्यपालांचा दावा

नवी दिल्ली : देशात तब्बल दीड वर्षांपासून दिल्लीच्या सीमेवर केंद्राच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते.  त्यांच्या आंदोलनाला नुकतेच यश मिळाले असून सरकारकडून नवीन शेतकरी कायदे रद्द करण्यात आले होते. याच मुद्द्यावरून मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केंद्र सरकार आणि भाजपा नेतृत्वावर आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली. केंद्रावर हल्ला करत, त्यांनी आरोप केला की त्यांनी शेतकऱ्यांच्या … Read more

‘शेतकरी आंदोलनातील 700 शेतकऱ्यांच्या मृत्यूला राकेश टिकैतच जबाबदार’; भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  नवे तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर केंद्र सरकारने कायदे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र शेतकरी आपल्या काही मागण्यांवरून आंदोलनावर ठाम असल्याचे दिसत आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या मृत्यूला सरकारला जबाबदार धरण्यात येत असतानाच भाजपच्याच एका नेत्याने या सर्व मृत्याला शेतकरी नेते राकेश टिकैत यांना जबाबदार धरले … Read more

प्रियंका गांधींची मोदी सरकारकडे मागणी;”‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना लवकर न्याय द्या”

नवी दिली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याची काल घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयाचे काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी स्वागत केले आहे. केंद्र सरकारने आता लखीमपूर खीरी येथे भाजप नेत्याच्या गाडीखाली चिरडून ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय द्या, अशी मागणी प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केली आहे. प्रियंका गांधी यांनी आज सकाळी … Read more

कृषी कायदा : देशातील 32 शेतकरी संघटनांची आज महत्त्वाची बैठक; आंदोलनाबाबत होऊ शकतो मोठा निर्णय

नवी दिल्ली – कृषीविषयक कायदे मागे घेण्याच्या घोषणेनंतर आज 32 शेतकरी संघटनांची बैठक होणार आहे. पुढिल रणनीती तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक होणार आहे. आंदोलनाबाबत होणाऱ्या या बैठकीत मोठा निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे तिन्ही कायदे मागे घेण्याची घोषणा केली. शुक्रवारी देशाला संबोधित करताना, पीएम मोदींनी एका वर्षाहून अधिक … Read more

काँग्रेस आज ‘शेतकरी विजय दिवस’ साजरा करणार; शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची तयारी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल गुरुनानक जयंतीच्या मुहूर्तावर देशात नव्याने लागू करण्यात आलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. तब्बल वर्षभरापासून सुरु असणाऱ्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. अशातच कायदे मागे घेण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे आज संपूर्ण देशभरात काँग्रेसच्या वतीने ‘शेतकरी विजय दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. त्याच बरोबर काँग्रेसच्या वतीने सभांचे आयोजनही … Read more

जाणून घ्या… रद्द करण्यात आलेले ‘तीन’ कृषी कायदे कोणते? आणि काय होता नेमका वाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (19 नोव्हेंबर) सकाळी 9 वाजता देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली.  या तीन कायद्यांच्या विरोधात गेल्या एक वर्षापासून अनेक राज्यातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर उभे होते.  17 सप्टेंबर रोजी लोकसभेत मंजूर झालेले तीन कृषी कायदे कोणते होते आणि त्यांच्याबाबत वाद का झाला? चला, जाणून घेऊया. … Read more

“देर आए दुरुस्त आए…”; केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे. सरकारने नव्याने पारित केलेले कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले.  दरम्यान, पंतप्रधानांच्या या निर्णयावर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया देत सरकारला चिमटा काढत निर्णयाचे स्वागत केले आहे. शेतकऱ्यांनी … Read more

“…पण, बहुमत अहंकारानं चालत नाही “; शेतकरी आंदोलनावरून संजय राऊतांचा सरकारवर निशाणा

नवी दिल्ली: देशात सध्या जे लोक सरकारला प्रश्न विचारतात त्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. अनेक पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व गोष्टींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायचा असेल तर आयपीसीमधील इतर कलमांचा उपयोग काय?, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज राज्यसभेत उपस्थित केला. यावेळी त्यांनी राज्यसभेत बोलताना केंद्र सरकारचे कृषी कायदे, शेतकऱ्यांचे … Read more

कृषी कायद्यांना स्थगिती देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सरकारने सन्मान राखला; अभिभाषणात राष्ट्रपतींचे प्रतिपादन

नवी दिल्ली – केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी जे कृषी कायदे बनवले आहेत त्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात जोरदार समर्थन केले. पण त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांना तात्पुरता विराम दिला असल्याने सरकारनेही त्या निर्णयाचा सन्मान करीत या कायद्यांना तात्पुरता विराम दिला आहे, असे राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात नमूद केले आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून राष्ट्रपतींच्या … Read more

शेतकरी आंदोलकाकडून पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने-सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. #WATCH Violence continues at ITO in … Read more