शेतकरी आंदोलन: ‘ते’ ५०० शेतकरी माझ्यासाठी मेलेत का?; मोदींनी रागात प्रतिप्रश्न केल्याचा राज्यपालांचा दावा
नवी दिल्ली : देशात तब्बल दीड वर्षांपासून दिल्लीच्या सीमेवर केंद्राच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते. त्यांच्या आंदोलनाला नुकतेच यश मिळाले असून सरकारकडून नवीन शेतकरी कायदे रद्द करण्यात आले होते. याच मुद्द्यावरून मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केंद्र सरकार आणि भाजपा नेतृत्वावर आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली. केंद्रावर हल्ला करत, त्यांनी आरोप केला की त्यांनी शेतकऱ्यांच्या … Read more