पुणे जिल्हा : शिरूर तालुक्यातील शेतकरी सुखावला

टँकर सुरू असलेल्या गावांना दिलासा सविंदणे – शिरूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात शनिवारी (दि.८) रात्री ११ च्या दरम्यान मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शेतक-यांमधून समाधान व्यक्त होत आहे. तसेच पावसामुळे टँकर सुरू असलेल्या कान्हूर मेसाई, पाबळ, केंदूर परिसरातील गावांतही पावसाने हजेरी लावल्याने या गावांनाही थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. शिरूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील … Read more

शेतकऱ्यांनो, पेरते व्हा…! जिल्ह्यात मॉन्सूनचा सांगावा

बाजारपेठेत उलाढाल वाढणार पुणे : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तसेच खरीप हंगामासाठी हा पाऊस पोषक ठरत आहे. दरवर्षी जुलै महिन्यातच हजेरी लावणाऱ्या पावसाने यंदा मे महिन्यापासून सुरूवात केली. त्यामुळे पिचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्ह्यात मॉन्सूनने सांगावा धाडला आहे. शेतकऱ्यांना पेरते व्हा, असा मॉन्सूनपूर्व पाऊस जिल्ह्यात संदेश घेऊन आला आहे. बाजारपेठेत येत्या … Read more

Pune: शेतकरी, वितरकांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन

पुणे – राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक ९८२२४४६६५५ उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यातील खरीप हंगामात बियाणे, खते व कीटकनाशके या निविष्ठांचा पुरवठा वेळेत गुणवत्तापूर्ण व मुबलक प्रमाणात होणे अत्यावश्यक आहे. यासाठी कृषी विभागाच्या … Read more

कंगना रणौतच्या कानशिलात लगावणे महिला CISF कर्मचाऱ्याला पडले महागात; मोठी कारवाई

Kangana Ranaut News: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर महिला CISF जवानाने थप्पड मारली. शेतकरी आंदोलनादरम्यानच्या कंगना राणौतच्या वक्तव्यामुळे महिला संतप्त झाली होती. त्यांनी सांगितले की, त्यांची आईही शेतकरी आंदोलनादरम्यान आंदोलन करायला बसली होती. कंगना राणौतला थप्पड मारल्यानंतर सीआयएसएफ कर्मचारी कुलविंदर कौर म्हणाल्या, “शेतकरी तिथे 100 रुपयांसाठी बसले आहेत, असे तिने विधान … Read more

satara | तडवळे संमत कोरेगाव परिसरात रानगव्याचा वावर

कोरेगाव, (प्रतिनिधी) – तडवळे संमत कोरेगाव परिसरात सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून रानगवा फिरत असल्याचे फोटो व व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा रानगवा घराबाहेर आणि शेतात बांधलेल्या जनावरांसमोर जाऊन उभा राहत असून, शेतकर्‍यांनी सतर्क रहावे, असे आवाहन वन विभागाच्या अधिकार्‍यांनी केले आहे. वन विभागाच्या पथकाने परिसरात जाऊन पाहणी केली. यापूर्वी … Read more

हिंगोलीतील शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदानसाठी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन

– शिवशंकर निरगुडे / प्रतिनिधी हिंगोली – हिंगोली जिल्हयात दुष्काळी अनुदान तातडीने वाटप करण्याच्या मागणीसाठी ताकतोडा (ता. सेनगाव) येथे शेतकऱ्यांनी सोमवारी मोबाईल टॉवरवर चढून शोलेस्टाईल आंदोलन केले आहे. जो पर्यंत अनुदान वाटप करणार नाही तो पर्यंत खाली उतरणार नसल्याची भुमीका शेतकऱ्यांनी यावेळी घेतली आहे. हिंगोली जिल्हयात मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान … Read more

पुणे जिल्हा | पाणी, चारा समस्या जटिल शेतकर्‍यांच्या वरुणराजाकडे नजरा

वडापुरी, (वार्ताहर) – यंदाच्या दुष्काळाचा सामना इंदापूर तालुक्यातील शेतकरी, पशुपालकांना नकोसा झाला आहे. दुष्काळी स्थिती, वाढत्या उन्हामुळे पाणी, चारा समस्या जटिल झाली आहे. कधी एकदा वरुणराजा बरसेल आणि सर्वच समस्यांपासून मुक्तता मिळेल, अशी अपेक्षा बळीराजा, पशुपालक बाळगून आहेत. पाणी, चारा नसेल तर दुभती जनावरे सांभाळणे अवघड असते. यंदा दुभती जनावरे सांभाळणे अवघड होत असताना भाकड … Read more

पिंपरी | शेतकऱ्यांनो भात बियाणे खरेदी करताना काळजी घ्या

पवन मावळ, (वार्ताहर) – मावळ तालुक्यात खरीप हंगाम हा महत्वाचा असतो. भात मुख्य पीक असल्यामुळे शेतकऱ्यांना ह्या पिकासाठी खरीप हंगामात खूप कष्ट घ्यावे लागते, उत्त्पन्न चांगले तर भातशेतीचे आर्थिक गणित शेतकऱ्यांच्या फायद्याचे असते. गेल्या हंगामात काही शेतकऱ्यांना बियाणांच्या बाबतीत खूप त्रास सहन करावा लागला होता. काही मानांकित बियाणे कंपन्यांची बियाणे निव्वळ बोगस असल्याचे आढळून आले. … Read more

पिंपरी | खताच्या किंमती वाढल्‍याने शेतकरी संकटात

कामशेत, {चेतन वाघमारे} – ग्रामीण भागात पावसाळी शेती हा अर्थार्जनाचा प्रमुख व्यवसाय आहे. येथे भात, भुईमूग, पावटा, घेवडा/वाल सयाबीन, तूर ही पिके घेण्यात येतात. शेतीमध्ये झालेल्या बदलांमुळे अनेक शेतकरी रासायनिक खतांचा वापर करून शेती करत आहेत; परंतु खताच्या दरवाढीने येथील बळीराजावर संकट उभे ठाकले आहे. शेती उत्पन्नावर अंकुश लागण्याची चिन्हे दिसत आहेत. मागील वर्षी तालुक्यात … Read more

पुणे जिल्हा | निमसाखर परिसरात वादळाने शेतकर्‍यांचे नुकसान

वालचंदनगर, (वार्ताहर) – निमसाखर (ता. इंदापूर) हद्दीतील रणमोडेवस्ती व परिसरात रविवारी (दि. 19) रात्री वादळी वार्‍यासह अवकाळी अल्प पाऊस झाला. शेतकर्‍यांच्या शेतातील पत्राशेड, सौरप्लँट उडाले. नारळाची झाडे पडली तर मुख्य विद्युत वाहिनीचे खांब पडल्याने दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत निमसाखर उपकेंद्र परिसरात विद्युत बंदमुळे नागरिक हैराण झाले होते. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील निमसाखर व परिसरातील वाड्यावरत्यांवर वादळी … Read more