“शेतकऱ्यांसोबत आहात की मोदींसोबत..” कॉंग्रेसचा जयंत चौधरी यांना सवाल

नवी दिल्ली – विरोधी पक्षांची इंडिया आघाडी सोडून भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे जाणारे राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी यांच्यावर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या रागीणी नायक यांनी जोरदार टीका केली आहे. चौधरी शेतकऱ्यांच्या सोबत आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहेत असा सवाल त्यांनी विचारला आहे. चौधरी चरणसिंह यांचा वारसा जयंत चौधरी यांनी कमकुवत केला … Read more

farmer protest | आंदोलक शेतकऱ्यांची सर्वात मोठी मागणी असलेले MSP म्हणजे काय ?

farmer protest | दोन वर्षांपूर्वी भारत सरकारने तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांचा विरोध संपवला. पण शेतकऱ्यांची एक महत्त्वाची मागणी, ‘पिकांना किमान हमीभाव’ ही अजूनही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे सर्व शेतकरी संघटनांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. यूपी, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमधील हजारो शेतकरी दिल्ली सीमेवर पोहोचले आहे. सरकारने दोन वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने … Read more

Farmer Protest | सरकार एमएसपीची हमी का देत नाही? जाणून घ्या सोप्या भाषेत…

Farmers Protest

Farmer Protest | शेतकऱ्यांनी 13 फेब्रुवारीला ‘दिल्ली मार्च’ची घोषणा केली होती. त्यामुळे हरियाणा-पंजाब सीमेवर पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्षाच्या घटना समोर आल्या. हरियाणातील शंभू बॉर्डर आणि जिंद बॉर्डरवर पोलीस आणि आंदोलक शेतकरी आमनेसामने आले. एकीकडे पोलिसांनी पाण्याचा मारा आणि अश्रुधुराच्या नळकांड्याने शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे पोलिसांवर दगडफेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. या आंदोलनाचा परिणाम … Read more

Farmers Protest । ‘शेतकऱ्यांना दिल्लीला जायचे असेल तर त्यांनी बस, ट्रेन किंवा पायी जावे, आम्ही ट्रॅक्टरने जाऊ देणार नाही’

Farmers Protest

Farmers Protest ।  पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आपल्या मागण्या घेऊन दिल्लीकडे मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे. पंजाब आणि हरियाणाच्या शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा ‘दिल्ली चलो’ मोर्चा थांबवण्यात आला आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी आणि पांगवण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. सिंघू बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि गाझीपूर बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या सीमांवर सिमेंट आणि लोखंडाचे … Read more

पंजाब ते दिल्लीपर्यंत मोर्चा ! कडक बंदोबस्त.. शेतकरी मागण्यांवर मात्र ठाम

नवी दिल्ली – शेतमालाला आधारभूत किंमत मिळावी या जुन्याच मागणीसाठी शेतकरी मोठया प्रमाणात राजधानीकडे येत आहेत. मात्र सरकारने चर्चा करून तोडगा करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. पंजाब ते दिल्लीपर्यंत शेतकऱ्यांचा मोर्चा सुरू झाला आहे. १२ फेब्रुवारीच्या रात्री चंदीगडमध्ये साडेपाच तास चाललेल्या बैठकीत शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये किमान आधारभूत किंमत हमी कायदा आणि कर्जमाफीवर एकमत … Read more