शंभू बॉर्डरवर आरपारची लढाई ! 1200 ट्रॅक्टर अन् जेसीबीसह १४ हजार शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा ; अश्रुधुराच्या नळकांड्यांचा पोलिसांकडून पुन्हा वापर

Farmers Protest on Shambhu Border।

Farmers Protest on Shambhu Border। सरकारसोबतची चार चर्चा अनिर्णित संपल्यानंतर आज शेतकरी पुन्हा दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत. शेतकरी आंदोलनात सहभागी 14 हजार शेतकरी आज पुन्हा आपल्या 1200 ट्रॅक्टरसह पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. या पार्श्वभूमीवर शंभू आणि खनौरी सीमेवर विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अश्रुधुराच्या नळकांड्यांचा पुन्हा वापर  Farmers Protest on Shambhu Border। … Read more