सातारा | हेलिकॉप्टरमधून जाऊन, फोटोग्राफी नव्हे तर शेती करतो

पाचगणी, (प्रतिनिधी) – शेतकर्‍याच्या मुलाने हेलिकॉप्टरमधून फिरू नये, असा कायदा आहे का? मी शेतकर्‍याचा मुलगा असून, वेळ वाचावा म्हणून, सरकारी हेलिकॉप्टरने शेतात जातो. तेथे अधिकारी, पदाधिकारी, शेतकर्‍यांशी संवाद साधून प्रश्न सोडवतो. मुख्यमंत्री झालो, तरी माझ्या डोक्यात हवा जाऊ दिलेली नाही. माझे पाय नेहमी जमिनीवर असतात आणि ते आपोआप शेतीकडे वळतात. हेलिकॉप्टरमधून जाऊन, फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती … Read more

नगर | अ्ण्णासाहेब पटारे हे खऱ्या अर्थाने विकास पुरुष

टाकळीभान, (वार्ताहर) – टाकळीभानच्या विकासात मोलाचा वाटा असणारे स्व. अण्णासाहेब (अप्पा) पटारे पाटील हे खऱ्या अर्थाने “विकास पुरुष” ठरले. त्यांनी परिसरातील शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक- युवती व तरुण- तरुणींना त्यांच्या क्षेत्रातील निगडित उद्योग व्यवसायासाठी चालना दिली. शेती क्षेत्राबरोबरच सहकार क्षेत्राचे बीज त्यांनी गावात रोवली. टाकळीभानसाठी वरदान लाभलेल्या “टेलटँक” साठी त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. ग्रामीण भागातील … Read more

लागवड सुरू करताच तुम्ही व्हाल श्रीमंत; नव्या प्रजातीचा फुलकोबी खातोय ‘भाव’, जाणून घ्या खासियत….

Colourful Cauliflower । बहुतेक लोकांच्या घरात फक्त पांढरी फुलकोबी भाजी म्हणून तयार केली जाते. लोकांचा असा विश्वास आहे की फक्त पांढऱ्या फुलकोबीमध्ये अधिक जीवनसत्त्वे आढळतात. पण जर तुम्ही असा विचार करत असाल तर तुम्ही चुकीचे आहे. कारण, पांढऱ्या फुलकोबीप्रमाणेच रंगीबेरंगी फुलकोबीमध्येही जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. विशेष म्हणजे रंगीबेरंगी फुलकोबीलाही बाजारात चांगला दर मिळतो. । Colourful … Read more

पुणे जिल्हा: दयोदय गोशाळा येथे स्‍केटिंग ट्रॅकचा अजित पवार यांच्‍या हस्‍ते शुभारंभ

बारामती –  बारामती येथील शहा कुटुंबियांनी अतिशय मेहनतीने व सचोटीने काम करून ज्‍वेलरी क्षेत्रात संपुर्ण महाराष्ट्रात नावलौकीक संपादन केले आहे. शहा कुटुंबियांच्‍या तीन पिढ्यांनंतर आता आपल्‍या पारंपारिक व्‍यवसायाबरोबरच शेतीमध्‍ये काम करण्यासाठी चौथी पिढीही प्रवृत्त झाली आहे. याचे खरोखरच कौतुक आहे. बारामती- मळद येथे सुरू केलेल्‍या दयोदय गोशाळा व त्‍यासोबतच सुरू केलेल्‍या स्‍केटिंग, हॉर्सरायडिंग, इनडोअर क्रिकेट … Read more

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या शेतकऱ्यांची कमाल ; ‘या’ पिकाच्या उत्पादनातून मिळवला ६ कोटींचा नफा

Jammu and Kashmir : आजकाल शेतीत कमाई होत नसल्याची चर्चा अनेकदा होते पण जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील  शेतकऱ्यांनी चमत्कार केला आहे. उधमपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी तिथल्या वातावरणात वेगळा प्रयोग करून कोटींचा नफा कमावला आहे. याशेतकऱ्यांनी मशरूमची मोठ्या प्रमाणावर लागवड करत सर्वांसमोर वेगळा आदर्श निर्माण करून ठेवला आहे. उधमपूरच्या शेतकऱ्यांनी तब्बल  3,000 क्विंटलपेक्षा जास्त मशरूमचे उत्पादन घेतले आहे. … Read more

डाळिंब 5 एकरांत @1.23 कोटी; बाभूळगावच्या उच्चशिक्षित शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी

विजय शिंदे वडापुरी – नव्या युगाच्या अस्सल शेतकऱ्याच्या नजरेतून विषम वातावरणातील प्रतिकूल बदलांचा वेध घेत, आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेणाऱ्या बाभुळगाव येथील दीपक गुरगुडे या तरुण आणि उच्चशिक्षित शेतकऱ्याने या वर्षी पाच एकर डाळिंब शेतीतून 71 टन 200 किलो उत्पादन घेत, 1 कोटी 23 लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे. दीपक गुरगुडे हे … Read more

plastic virus : शेतकरी पुन्हा अडचणीत ! टोमॅटो शेती प्लॅस्टिक व्हायरसच्या विळख्यात

नाशिक – कांद्या पाठोपाठ जिल्ह्यातील टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. टोमॅटोला भाव मिळत नाही. त्यातच रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उभी पिके सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. स्थानिक बोली भाषेत शेतकऱ्यांनी “प्लॅस्टिक व्हायरस’ (plastic virus) असे रोगाला नाव दिले आहे. शेतकऱ्यांना धडकी भरविणारा हा प्लॅस्टिक व्हायरसमुळे शेतच्या-शेत वाया जात असल्याने शेतकऱ्यावर नवे संकट उभे … Read more

इंजिनिअरिंगनंतर सुरु केली फुलांची शेती ! 35 कामगारांना दिला रोजगार,महिन्याला कमावतो एक लाख रुपये

नवी दिल्ली – पारंपरिक पद्धतीने शेती करण्याऐवजी सध्या अनेक तरुण आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यातील मलिदिह गावातील अमर चंद्राकर या तरुण शेतकऱ्यानेही शेतीत नवीन प्रयोग करून फुलांच्या व्यावसायिक लागवडीचे यशस्वी मॉडेल सादर केले आहे. चंद्राकर हे आधुनिक पद्धतीने पॉलिहाऊसमध्ये गुलाब, जरबेरा आणि शेवंतीच्या लागवडीचा प्रकल्प पुढे नेत आहेत. त्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे … Read more

पावसाचा जोर वाढणार! राज्यातील ‘या’ भागांना दिला ऑरेंज अलर्ट, कोरडा दुष्काळ टळणार?

maharashtra rain : यावर्षी पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. शेती पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर राज्यातील महत्वाच्या धरणांमधील पाणीसाठाही चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. येत्या काही दिवसांत जनावरांच्या चारा-पाण्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे. सध्या राज्यातील अनेक गावांमध्ये टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. अशात हवामान विभागाने दिलासा देणारा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाकडून, … Read more

Yellow Alert: राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज, पुढील आठवड्यात जोर वाढणार

Maharashtra Rain: संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात विविध ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. यावर्षी पावसाने ओढ दिली असल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र आता काही ठिकाणी पाऊस होत असल्यामुळे शेती पीकांना थोडासा दिलासा मिळत आहे. तर बहुतांश ठिकाणी अजूनही पावसाने हजेरी लावली नाही. हवामान विभागाने शनिवारी राज्यातील … Read more