nagar | शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा गाळात रुतून मृत्यू
श्रीगोंदा, (प्रतिनिधी) – तालुक्यातील काष्टी शिवारातील पुनर्वसन परिसरातील रेल्वेलाईनच्या शेजारी खोदलेल्या शेततळ्यात पोहोण्यासाठी गेलेला विद्यार्थी समीर अंकुश बरकडे (वय १३, रा. निमगाव खलु, ता.श्रीगोंदा) हा शेततळ्यातील चिखलात रुतुन मयत झाला आहे. १ एप्रिल रोजी दुपारी शाळा सुटल्यावर समीर आणि आणि त्याचा मित्र दोघे पोहायला गेले पण हे ठिकाण शेतकऱ्याने अनधिकृतपणे येथील मुरुम रेल्वेलाईनच्या कडेने टाकायला … Read more