‘आर्थिक सुधारणा जारीच राहणार, भारताला विकसित देश करण्यासाठी प्रयत्न कायम’ – अर्थमंत्री निर्मला सीतारामन
नवी दिल्ली – युपीए सरकारच्या काळात अर्थसंकल्प म्हणजे फक्त खर्च सादर करण्याचे रेकॉर्ड होते. मात्र एनडीए सरकारने अर्थसंकल्पाचे स्वरूप बदलले. अर्थसंकल्पात नवे स्त्रोत निर्माण करण्याबरोबरच त्याचे समान वितरण होईल यासाठी प्रयत्न करण्यात आले. आर्थिक सुधारणा जारीच राहतील आणि भारत त्यामुळे विकसित देश होण्यास मदत होईलअसे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. करदात्यांचे पैसे कष्टाचे असतात. … Read more