farmer protest | आंदोलक शेतकऱ्यांची सर्वात मोठी मागणी असलेले MSP म्हणजे काय ?
farmer protest | दोन वर्षांपूर्वी भारत सरकारने तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांचा विरोध संपवला. पण शेतकऱ्यांची एक महत्त्वाची मागणी, ‘पिकांना किमान हमीभाव’ ही अजूनही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे सर्व शेतकरी संघटनांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. यूपी, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमधील हजारो शेतकरी दिल्ली सीमेवर पोहोचले आहे. सरकारने दोन वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने … Read more