पुणे जिल्हा : पाच वर्षांत विकासात भारताचा क्रमांक वरचा असेल -आशोक टेकवडे

सासवडला मोदींच्या शपथविधीचे थेट प्रेक्षपण सासवड –  भारताची अर्थव्यवस्था आज जगामध्ये मोठी अर्थव्यवस्था आहे. त्या भारत देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी यांनी अतिशय सक्षमतेने पुढे नेले आहे. पाच वर्षांमध्ये तुमच्या माझ्या भारताचा क्रमांक हा विकासामध्ये आणि जे काही प्रगतिशील राष्ट्र आहे. त्याच्यामध्ये निश्चितपण हा वरच्या क्रमांकावर जाण्यासाठी मोदी हे तिसरा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान झाले आहे, … Read more

Lok Sabha Election 2024 : ‘पाच वर्षे प्रचार केला तरी विजय मिळणार नाही….’; अमित शहांचे ममता बॅनर्जींना आव्हान

Amit Shah | Mamata Banerjee | Lok Sabha Election 2024 – पश्‍चिम बंगालच्या वर्धमान येथील प्रचारसभेत भारतीय जनता पार्टीचे नेते अमित शहा यांनी तृणमूल कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले ममता दीदी येथे पंधरा दिवसांपासून प्रचार करत आहेत. दुर्गापूर येथून भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्याचा त्यामागे उद्देश आहे. मात्र त्यांनी येथे पाच वर्षे जरी तृणमूलचा प्रचार … Read more

पुढील पाच वर्ष 81.35 कोटी भारतीयांना देणार मोफत अन्नधान्य; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

नवी दिल्ली  – केंद्र सरकार 1 जानेवारी 2024 पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत सुमारे 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य प्रदान करणार आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. या योजनेचे उद्दिष्ट 81.35 कोटी लोकांसाठी अन्न आणि पोषण सुरक्षा देणे असून 5 वर्षांसाठी खर्च अंदाजे 11.80 लाख कोटी … Read more

भारतात पाच वर्षात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकृत अहवालातील माहिती न्यूयॉर्क : भारताची लोकसंख्या जास्त असल्यामुळे जगातील सर्व देशांसाठी ही एक बाजारपेठ मानली जाते. त्याच धर्तीवर आता जगाच्या कानाकोपऱ्यातून अमली पदार्थांचा व्यवहार करणाऱ्यांसाठी सुद्धा भारत ही एक मोठी बाजारपेठ बनली आहे. संयुक्त राष्ट्र संघाने नुकत्याच जाहीर केलेल्या एका अहवालाप्रमाणे गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये भारतात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ … Read more

महत्वाची बातमी! जनतेतून महापौर ते सुध्दा पाच वर्षांसाठी…

पुणे : भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल (कॅग) यांनी राज्यातील महानगरपालिकेचे महापौर थेट जनतेमधून निवड करावी आणि ही निवड पाच वर्षांसाठी करावी, अशी शिफारस राज्य शासनास केली आहे. या शिफारशींच्या अनुषंगाने उचित निर्णय घेण्याबाबत आवश्‍यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात सांगितले. राज्यातील महानगरपालिकेचा महापौर थेट जनतेमधून निवडून आणि आवश्‍यक कार्यकारी अधिकार … Read more

“मंडळांना पाच वर्षांसाठी परवानगी द्या !”

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 17 -गणेशोत्सव परवान्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीसह महापालिकेच्या गणेशोत्सव नियोजन बैठकीत गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षांची परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, पोलीस आयुक्तांनी सर्व स्थानिक पोलीस ठाण्यांना संबंधित परवाने देण्याचे आदेश द्यावेत, असे पत्र महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिले आहत. … Read more

पाच वर्षांत 1.29 कोटी मतदारांनी वापरला नोटा

नवी दिल्ली –लोकशाहीत लोकप्रतिनिधींची निवड करण्यासाठी मतदानाची प्रक्रिया राबवली जाते. नागरिक इलेक्‍ट्रॉनिक मशीनवरील आपल्या आवडीच्या उमेदवाराच्या नावासमोरचे बटन दाबून त्याला मत देतात. मात्र काही वेळेस पसंतीचा एकही उमदेवार नसेल तर काय करायचे? त्याचीही सोय मतदान यंत्रात करण्यात आली आहे. त्यात नोटा म्हणजे कोणालाच मत नाही असे एक बटन दिले गेले आहे. ते मतदाराला दाबता येते. … Read more

पुण्यात सख्ख्या लहान भावाचा भावंडांनीच केला होता खून,तब्बल पाच वर्षांनंतर खुनाचा उलगडा

  पुणे, दि. 2 -घराची खोली नावावर करून देण्याच्या वादातून लहान भावाला सख्ख्या बहीण-भावंडांनीच मित्राच्या मदातीने मारहाण केली. यानंतर त्यांनी कॅनॉलमध्ये ढकलून देत त्याचा खून केला. पोलिसांच्या शोधमोहिमेमुळे पाच वर्षांनंतर या खुनाचा उलगडा झाला. गुन्हे शाखा युनिट-तीनने हे प्रकरण उघडकीस आणले. त्यासाठी पोलिसांनी तब्बल 100 आकस्मिक मृत्यूंची तपासणी अन्‌ वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या तपासानंतर या खुनाला … Read more

कोहली पाच वर्षींनी निवृत्त होईल – आकाश चोप्रा

नवी दिल्ली – भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहली येत्या पाच वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर करेल, असा दावा माजी कसोटीपटू व समालोचक आकाश चोप्रा यांच्यासह अन्य काही खेळाडूंनी केला आहे. टी-20 संघाचे नेतृत्व कोहलीने सोडले तर, एकदिवसीय संघाचे नेतृत्व त्याच्याकडून काढून घेतले गेले. आता तर त्याने कसोटी संघाचे नेतृत्वही सोडले. आता पुढील काळात तो केवळ … Read more

राज्यातील सरकार पाच वर्षे टिकेल

शरद पवार यांची स्पष्टोक्ती ः तिन्ही पक्षांत योग्य समन्वय असल्याचा दावा बारामती – “काही मुद्द्यांवर एकत्र येत राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. सरकार चालवताना काही प्रश्‍न उपस्थित होत असतात. त्यावर मार्ग काढण्यासाठी एक यंत्रणा काम करत आहे. त्यामुळे हे सरकार पाच वर्षे टिकेल,’ असा विश्‍वास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. पवार हे … Read more